Breaking News

नागपूरकरांना मोठा दणका! वीजेनंतर आता पाण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

Advertisements

राज्यात 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली.त्यामुळे आधीच महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होत आहे. RBI EMI, कर्जावरील व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता नागपूरकरांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Advertisements

नागपूरमध्ये वीज दरवाढीनंतर आता पाणीपट्टीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या महिन्यापासूनच हा नियम लागू होणार असल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। कळमेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *