Breaking News

“उद्धव ठाकरे, गाड्या अडवून जोड्याने मारू” : ‘कलंक’वाद

Advertisements

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटल्याने सुरु झालेला राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज थेट गाड्या अडवू आणि नागपूरकर जनता तुम्हाला जोड्याने मारेल, असा इशारा दिला.

Advertisements

काय म्हणाले बावनकुळे?

Advertisements

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे, तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल, तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता रस्त्यावर आंदोलन केले, पुढे तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *