Advertisements
नागपुरातील पारडी परिसरात पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारडीतील महेश चांभारे आणि अन्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने भीतीचे वातावरण आहे. नागपूर महापालिका गाढ झोपेत आहे. काही घरात साप शिरल्याचे समजते. रोगराईचा धोका वाढेल.तरीही महापालिका कुठे गायब आहे, असा प्रश्न आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website