जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात वीज पडल्यामुळे लिंबाच्या झाडाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले. चाैदा दिवसांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगरला गुरुवारी पावसाने धुऊन काढले. सायंकाळच्या सुमारास सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांत ९७ मिमी धो-धो पाऊस पडला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना या पावसाने दिलासा मिळाला. जालना जिल्ह्यातही गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. यामुळे …
Read More »जब सोनिया गांधी ने पकडी दलित सांसद की कॉलर? निशिकांत दुबे ने सुनाई पिछली दास्तान
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। क्या सरकारें चुनती हैं कमजोर महिलाएं? खड़गे के बयान पर वित्त मंत्री निर्मला सीतारमण बिफर पड़ीं । भाजपा सांसद निशिकांत दुबे ने महिला आरक्षण बिल पर बहस के दौरान बुधवार को 2013 की उस घटना को याद किया जब सोनिया गांधी ने संसद में एक दलित सांसद का कॉलर पकड़ लिया था। …
Read More »बिहार CM नितीश कुमार की बीजेपी सें बढी नजदिकीया!राजनीति मे सब जायज
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट पटना । राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू की ओर जी-20 के अवसर दी गई रात्रि भोज में बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार की प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी से मुलाकात राजनीतिक गलियारे संयोग नहीं प्रयोग के तौर पर चर्चा में है। इस पहल को केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के बिहार दौरे में नीतीश कुमार के प्रति बदले …
Read More »बावनकुळे यांनी का मागितली अजित पवारांची माफी?
विधानपरिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर बाेचरी टीका केली,त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, पडळकर यांनी अजित पवार यांचेवर जी टीका केली ती संस्कार व संस्कृतीला साेडून आहे. भाजप या विधानाचे कदापी समर्थन करणार नाही, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य …
Read More »(भाग:97) सांसारिक माया मोह से विरक्ति पर ही ध्यान जप तप और भक्ति संभव है
भाग:97) सांसारिक माया मोह से विरक्ति पर ही ध्यान जप तप और भक्ति संभव है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रावण भादव मास में देश के कोने कोने में चल रहे रूद्र महायज्ञ धार्मिक आध्यात्मिक उत्सव आयोजित हैं इसी दौरान आयोजित श्रीमद्भागवत में प्रवचन करते प्रयाग से आये सांतनु जी महाराज ने कहा कि माया मोह से विरक्त रहने वाला …
Read More »धनगर समाजाला आरक्षण मिळणार की नाही? मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले
मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गाचं दाखला द्यावा, या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही बैठक सकारात्मक झाली. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत आदिवासी समाजाला दिला जाणारा सर्व लाभ …
Read More »देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी होणार मुख्यमंत्री?आमदार अपात्र ठरल्यास काय होणार?
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सत्ताधारी पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षही दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपाकडून काय राजकीय पावलं उचलली जातील? याबाबत तर्क …
Read More »मामला शादी का : सोनिया गांधी के प्रस्ताव को राहुल का विरोध?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:संयुक्त संपादक की रिपोर्ट नई दिल्ली । 2024 लोकसभा चुनाव करीब है और कांग्रेस पूरी ताक़त के साथ विपक्ष को एक साथ लाने की कोशिश में हैं. इसमें पूर्व अध्यक्ष राहुल गांधी अहम भूमिका निभाते दिख रहे हैं.कुंंवारे युवा नेता राहुल गांधी की हरकतों को देखकर बयोबृद्ध की उचित सलाह पर सोनिया गांधी ने अपने लाडले राहुल …
Read More »सनातन को खत्म करने की बात : बाबा रामदेव ने क्या दिया बयान?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। रामदेव ने कहा कि जो लोग सनातन को गाली दे रहे हैं और खत्म करने की बात कर रहे हैं, वे वर्ष 2024 में खुद ही खत्म हो जाएंगे. सनातन को जातिवादी और भेदभावपूर्ण कहने वाले एक एजेंडे के तहत विदेशी शक्तियों के साथ मिलकर इसके खिलाफ काम कर रहे है। ‘सनातन …
Read More »अब्दुल सत्तारांप्रमाणेच वागतात कृषी मंत्री धनंजय मुंडे : शेतकरी नाराज
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विकास व्हावा, यासाठी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सात वर्षांनी का होईना, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने मराठवाड्याच्या दृष्ट्रीने काही मत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतले. विरोधकांनी मात्र, हे सर्व जुनेच निर्णय असल्याचा आरोप केला आहे. या सर्वात आता एक नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे …
Read More »
विश्वभारत News Website