डीडी न्यूजचे नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री 12 वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केला.ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन-4 नेही गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. अज्ञात आरोपी विरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात : सोयाबीनचे १०० टक्के नुकसान
सोयाबीन पिकावर विविध कीड व रोग अचानकपणे आल्याने संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे असून पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांवर मूळखूज, खोडखुज आणि पिवळा मोज्याक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक हंगामात हंगामातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एक लाख प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री …
Read More »7/12 घोटाळा : पीक विम्यावर स्वत:चं नाव, सात बारा मात्र…!
नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून तब्बल १६ हजार २२९ एकरचा पीक विमा उतरविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय पीक विमा कंपनीच्या चौकशीत वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याने पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. राज्यासह बीड जिल्ह्यात १ रुपया भरून पीक विमा योजनेचा पहिलाच प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील …
Read More »सिवनी में ‘जंबो सीताफल’देख खुश हुए CM शिवराज सिंह चौहान
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की सिवनी। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने आज सिवनी में ”एक जिला-एक उत्पाद” कार्यक्रम के अंतर्गत उत्पाद ”सिवनी जम्बो सीताफल” का अवलोकन किया। मुख्यमंत्री सीताफल के जम्बो आकार, विशिष्ट गुण तथा स्वाद आदि के संबंध में जानकारी प्राप्त करने क ेबाद बहुत खुश हुए। मुख्यमंत्री शिवराज सिंह ने “सिवनी जम्बो सीताफल” को लोकप्रिय बनाने के लिए …
Read More »(भाग:95) श्रीमद-भगवद गीता में छुपा है भव वन्धन से मुक्ति और असाध्य रोगों के उपचार का उपाय
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट महाभारत के युद्ध से ठीक पहले श्री कृष्ण द्वारा अर्जुन को दिए गए ज्ञान यानी गीता में ढेरों ज्योतिषीय उपचार भी छिपे हुए हैं । गीता के अध्यायों का नियमित अध्ययन कर हम कई समस्याओं से मुक्ति पा सकते हैं गीता की नैसर्गिक विशेषता यह है कि इसे पढऩे वाले व्यक्ति के अनुसार ही इसकी …
Read More »नागपूरजवळ ट्रेनच्या धडकेत बिबट्याचे दोन तुकडे
नागपूरजवळील खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली. विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात.वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती …
Read More »आज गणपती स्थापनेसाठी कोणते आहेत शुभ मुहूर्त? वाचा
श्रीगणेशाच्या स्थापनेचे आज दोनच मुहूर्त आहेत. मुहूर्तानुसार गणेश स्थापना दुपारी २ वाजेपर्यंतच करता येईल. परंतु काही कारणास्तव या वेळेपर्यंत स्थापना करणे शक्य नसल्यास त्यानंतरच्या कोणत्याही शुभ चौघडिया मुहुर्तात स्थापना करू शकता. मात्र सर्वोत्तम वेळ दुपारची आहे कारण शास्त्रात असेही म्हटले आहे की भगवान गणपतीचा जन्म दुपारीच झाला होता. यावेळी श्रीगणेश स्थापनेला मंगळवारचा योग जुळून येत आहे. या योगात गणपतीच्या विघ्नेश्वर …
Read More »दफनाना नहीं अपितु मुझे जलाया जाए?देश के सरन्यायाधीश हिदायतुल्लाह का अभिकथन
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:संंयुक्त-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली । भारत के तत्कालीन उच्चतम न्यायालय के प्रधान मुख्य न्यायाधीश आई एम हिदायतुल्लाह की मौत हार्ट अटैक की वजह से हो गई थी, जिसके बाद उन्हें हिंदू रीति रिवाजों से जलाया गया था. बताते है कि उन्होने अपने जीवित अवस्था मे कहा था कि मुझे दफनाया ना जाए बल्कि अग्नि से जलाया …
Read More »सनातन धर्म विवाद पर बोलने से वोटबैंक का नुकसान? सतर्क हुई कांग्रेस
सनातन धर्म विवाद पर बोलने से वोटबैंक का नुकसान? सतर्क हुई कांग्रेस टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट हैदराबाद । सनातन धर्म पर द्रमुक नेता की टिप्पणी को लेकर विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। इस बीच, कांग्रेस के कुछ नेताओं ने शनिवार को इस मामले पर सतर्क रुख अपनाने और भाजपा के एजेंडे में न आने का आह्वान …
Read More »स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ग्राहकांना पाठवणार चॉकलेट, कारण काय?
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर कर्जाचा हप्ता (ईएमआय) थकवू नका. बँकेचा हप्ता थकवला तर बँकेने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. जे ग्राहक बँकेचे हप्ते थकवतात किंवा एखादा हप्ता चुकवू शकतात अशा ग्राहकांसाठी बँकेने एक योजना तयार केली आहे. या योजनेद्वारे बँक ग्राहकांना थकलेला हप्ता भरण्याची आठवण करून देईल. बँकेला जर …
Read More »
विश्वभारत News Website