शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हायकोर्टातील ५२ वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक व्यवहाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तक्रारादार खार येथील रहिवासी असून त्यांना १३ जुलै २०२४ रोजी शेअर्स खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना एका व्हॉट्स …
Read More »महाराष्ट्रात कोट्यवधीचा एसटी घोटाळा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १३१० बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचे समोर आले असून हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्यवहारात महामंडळाने ठेकेदारावर खास मेहरबानी दाखविल्याचे बोलले जात असून त्यामुळे महामंडळाला सुमारे दोन हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत …
Read More »थर्टीफस्ट साजरा करतायेत? जरा जपून…पोलिसांची असेल करडी नजर
नव वर्षाला अवघे काही तास आहेत. सर्वत्र नव वर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे. थर्टीफस्ट कसा साजरा करायचा? कुठे करायचा याचं प्लॅनिंग आधीपासूनच अनेकांनी बनवून ठेवलं आहे. मात्र थर्टीफस्ट म्हटलं की पोलिसांसमोरील आव्हानं देखील वाढतात. थर्टीफस्ट सेलिब्रेशनच्या उत्साहाच्या भरात अनेकदा काही गुन्हेगारी घटना देखील घडतात, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे या काळात अपघातांची संख्या देखील मोठी असते, अशा घटनांना आळा …
Read More »सोशल मीडियावर ‘पोस्ट फॉरवर्ड’ करणाराही गुन्हेगार : देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यांच्याविरुद्ध सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर पत्रकार क्लब यांच्यातर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते एका प्रश्नावर बोलत होते. पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार सायबर गुन्हे …
Read More »एक ट्रक रेती किती हजाराला मिळते?महसूल मंत्री बावनकुळे यांचा खळबळजनक दावा
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळूच्या मागणीच्या तुलनेत पुरवठ्याबाबत वाळू धोरण निश्चित केले जाईल. त्याबाबत शासनाने एक समिती गठीत केली होती. समितीचा अहवालही नुकताच शासनाकडे सादर झाला आहे. हा अहवाल मी लवकरच बघणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनेनुसार सर्वत्र अंमलबजावणीतून वाळू माफीयांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, सध्या राज्यात वाळू माफीयांकडून लुट सुरू आहे. ते एक ट्रक वाळू ६० ते ७० हजार रुपयांना …
Read More »प्रधानमंत्री आवास योजना में फर्जीवाड़ा : अनोखा प्रदर्शन
प्रधानमंत्री आवास योजना में फर्जीवाड़ा : अनोखा प्रदर्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा।प्रधानमंत्री आवास योजना में सरपंच सचिव में मिलकर एक हितग्राही की आवास योजना की राशि को गुमराह कर हड़प्प ली अब हितग्राही अपने हक की लड़ाई लड़ने के लिए राष्ट्रपति मुख्यमंत्री और प्रधानमंत्री को शिकायत कर चुका है अपने हक की मांग लेकर हितग्राही का पुत्र …
Read More »चंद्रशेखर बावनकुळेनां शासकीय बंगला नको
रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्री झाले आहेत.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर हा बंगला चर्चेत आला आहे. मात्र रामटेक बंगल्यात जे जे राहिले ते ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचल्याचा दावा माजी मंत्री दीपक केसरकरांनी केला. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले असं सांगत आपणही मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर झेप घेऊ,असा विश्वास आमदार दीपक केसरकर …
Read More »जिला भाजपा कार्यालय में मनाया गया राष्ट्रीय किसान दिवस
जिला भाजपा कार्यालय में मनाया गया राष्ट्रीय किसान दिवस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। जिले के 2 लाख 40 हजार किसानों को 12 हजार रूपये प्रतिवर्ष किसान सम्मान निधि प्राप्त हो रही है: शेषराव यादव जिलाध्यक्ष शेषराव यादव ने मिठाई खिलाकर किसानों को दी बधाई छिंदवाड़ा मे पूर्व प्रधानमंत्री स्व. चौधरी चरणसिंह को किसानों के मसीहा के रूप …
Read More »‘पीडब्लूडी’मधील कंत्राटदारांची ४० हजार कोटींचे बील थकीत : शिंदे सरकारने केला ‘गेम’
मागील दोन वर्षांत बांधकाम खात्याने केलेल्या कामांची सरासरी ४० हजार कोटींची देयके थकीत असताना नागपूर हिवाळी अधिवेशनात या खात्यासाठी पुरवणी मागण्यांमधून केवळ १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून रस्ते, पूल, विविध कार्यालयांच्या इमारतींसह तत्सम कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केली जातात. अत्यंत महत्त्वाचे खाते अशी याची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुतीच्या सरकारच्या काळात या खात्याची …
Read More »राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री आणि वाहतुकीस बंदी
दर आवाक्यात ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने राज्याबाहेर कांदा, बटाटा विक्री, वाहतुकीस बंदी घातली आहे. बंगालच्या या भूमिकेमुळे बिहार, झारखंड, ओडिशात बटाट्याच्या दरात प्रति किलो दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरवाढीमुळे आणि थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे ऐन थंडीत बटाट्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेश नंतर पश्चिम बंगाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बटाटा उत्पादक राज्य आहे. बंगालमध्ये बटाट्याचे दर …
Read More »
विश्वभारत News Website