Breaking News

राज्य

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस : दुष्काळाचे सावट

देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल. मात्र, तो एकसारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 टक्के पाऊस पडेल असा अंदाज असला तरी बहुतांश भागात सरासरीपेक्षा 9 ते 10 टक्के कमीच राहील, तसेच यावेळी ऑगस्टमध्येच तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरूवारी दिली. दरम्यान यंदाच्या ऑगस्टमध्ये शंभर वर्षातील सर्वात नीचांकी पाऊस झाल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय …

Read More »

123 वर्षांतील सर्वात कोरडा ऑगस्ट : काही ठिकाणी टँकर सुरू, सप्टेंबरकडे लक्ष

जूनपाठोपाठ यंदाचा ऑगस्ट महिनादेखील गत १२३ वर्षांतील सर्वात कोरडा महिना ठरणार आहे. संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्याच्या २३ दिवसांत फक्त ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याआधी सर्वात कमी पाऊस ऑगस्ट २००५ मध्ये १९०.१ मिलिमीटर इतक्या सर्वात कमी पावसाची नोंद होती. तो विक्रम २०२३ च्या ऑगस्ट मोडीत काढला आहे. गत दीडशे वर्षात सहावेळा भारतात अल निनो सक्रिय होता. त्यात पाचवेळा भारताला दुष्काळाचा …

Read More »

औरंगाबाद लोकसभा सीट से भाजपा की जीत सुनिश्चित? केंद्रीय मंत्री दानवे का दावा

औरंगाबाद लोकसभा सीट से भाजपा की जीत सुनिश्चित? केंद्रीय मंत्री दानवे का दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट जालना। केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे ने कहा कि औरंगाबाद संसदीय सीट से भाजपा की जीत सुनिश्चित है। उन्होने कहा कि ‘इम्तियाज जलील के साथ हमारी अलग तरह की दोस्ती है. चाहे वह भागवत कराड हों या कोई और, हमें यह सुनिश्चित …

Read More »

तुकाराम मुंढे म्हणतात, अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्याची आता खैर नाही!

अन्नपदार्थात भेसळ होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यावर कायदाचा बडगा उगारणे आवश्यक आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांविरूद्ध आता राज्यावर मोहिम राबवली जाणार आहे. पशूसंवर्धन दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश दिला आहे. मोहिमेचा अहवाल रोजच्या रोज पाठवण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता चाप बसणार आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई …

Read More »

तलाठी ऑनलाईन परीक्षेची होणार चौकशी : परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे ढिसाळ नियोजन

तलाठी पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेचे ‘सर्व्हर’ सकाळी बंद पडल्यामुळे राज्यभर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकाराची दखल आमदार बच्चू कडू यांनी घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले. अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार कडू म्हणाले, या परीक्षा प्रामाणिकपणे घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामध्ये जर कुणी बेईमानी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारवाई करण्यासाठी सरकारने जरी मागेपुढे पाहिले. तर …

Read More »

उद्धव ठाकरेंना शोभते का?: सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका : भाजपमध्ये रोष

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका केल्यावर आता भाजप कार्यकर्त्यात संतापाची लाट उसळलीय. भाजप कार्यकर्त्यांनी सामनाविरोधात मुंबईत जागोजागी आंदोलन केलं जात आहे. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत. मुंबईतल्या भाजपच्या नरिमन पॉईंटमधल्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सामना वृत्तपत्राची होळी केली. सामना आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात …

Read More »

नागपूरमध्येही फुटला तलाठी पेपर : आयएएस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. परीक्षा घेणार्‍या टीसीएस कंपनीनेदेखील ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केले असल्याचे स्प्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा सुनियोजित वेळेत टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. …

Read More »

अजीत पवार-बीजेपी में बडी डील? अजीत को CM बनना है तो, शरद पवार को BJP में लाना होगा!

महाराष्ट्र विधानसभा में नेता विपक्ष विजय वड्डेटीवार ने कहा है कि अजित पवार को पीएम मोदी ने सीएम बनाए जाने का ऑफर दिया है. महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित पवार और पीएम मोदी महाराष्ट्र विधानसभा में नेता विपक्ष विजय वड्डेटीवार ने बड़ा दावा किया है. उन्होंने कहा कि अजित पवार को पीएम मोदी ने एक शर्त पर महाराष्ट्र का सीएम …

Read More »

बोगस कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन हडपली : मंत्र्याचा समावेश!

देशातील प्रसिद्ध लोढा बिल्डरने बोगस कागदपत्रे बनवून कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱयांची शेकडो एकर जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल, गृह, नगरविकास, पर्यावरण अशा विविध विभागांतील सरकारी बाबूंना हाताशी धरून मोठा घोटाळा करण्यात आला. या हडपलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारले आहेत. हे भव्य गृहप्रकल्प तयार करून करोडो रुपयांची माया जमवली असतानाच जमीनधारक व ताबेधारकांना मात्र कोटय़वधी रुपयांचा चुना लावला आहे. …

Read More »

‘पीडब्लूडी’मध्ये घोटाळा : अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच 15 कोटी 76 लाखांची कामे

मोकळ्या जमिनीचा ताबा नसतानाही बांधकाम सुरू केली. तसेच कामे अपूर्ण असून विलंबाने झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग)२०२०-२०२१ च्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)कार्यपद्धतीवर ठेवण्यात आला आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच १५ कोटी ७६ लाखांची कामे सुरू करण्यात आली, असेही अहवालात म्हटले आहे.बांधकाम विभागातर्फे अनेक शासकीय तसेच निमशासकीय विभागांची रस्ते, इमारत बांधकाम आदी कामे केली जातात. आठ …

Read More »