Breaking News

देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेहमध्ये

नवी दिल्ली :भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूर्योदय होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी  अचानक लेहमध्ये पोहोचले.                                                                                …

Read More »

वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 …

Read More »

प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका यांना बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- …

Read More »

असा झाला कराची स्टॉक एक्स्चेंज इमारतीवर दहशतवादी हल्ला

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कराची येथील स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीवर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. माहितीनुसार, साधारण: सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार दहशतवादी याठिकाणी आले. त्यांनी ग्रेनेड (हातबॉम्ब) फेकल्यानंतर इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घातला. यानंतर दोन्ही बाजूंनी बराचवेळ गोळीबार सुरू होता. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच …

Read More »

५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली: भारत आणि चीन या दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर [ china apps] बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रसिद्ध टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर यासारख्या प्रसिद्ध अ‍ॅपचा समावेश आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीने संबंधित अ‍ॅपची एक यादी केंद्र सरकारला पाठवून यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच, नागरिकांनीही आपल्या मोबाईलमधून काढून टाकावे, …

Read More »

उत्तर भारतात वीज कोसळून 107 जणांचा मृत्यू

पाटणा: बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी पावसात वीज कोसळून [lighting] झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे़ तसेच, 32 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय हानी देखील दोन्ही राज्यात झाली आहे. पाटण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आतापर्यंत एकूण 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या 23 जिल्ह्यांमध्ये या नैसर्गिक धुमाकूळ घातला …

Read More »

सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतीत 36 पैशांचाच फरक

नवी दिल्ली : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फक्त 36 पैशांचाच फरक राहिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.                                                                      …

Read More »

बनावट बियाणे कंपन्यांवर कारवाई करा : पटोले

नवी दिल्ली : सदोष खते, बियाणे, कीटकनाशके बनविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली.                                                              …

Read More »

 गोल्डन पिकॉक पुरस्काराच्या शर्यतीत वीस देशांचे १५ चित्रपट

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षीच्या महोत्सवात गोल्डन पिकॉक पुरस्कार विभागात वीस देशांचे १५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. या विभागासाठी सातशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या.अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि छायाचित्रणकार जॉन बेली हे परिक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील, तर फ्रान्सचे चित्रपट दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो, चीनचे चित्रपट दिग्दर्शक झँग यांग, आणि ब्रिटनच्या …

Read More »

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (यूएनएससी) सन 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी या विजयाबद्दल माहिती दिली. दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य …

Read More »