Breaking News

विश्व भारत

वीर सावरकर को हिन्दू महासभा को भावभीनी श्रद्धांजलि : अखंड हिन्दू राष्ट्र की स्थापना का लिया संकल्प

वीर सावरकर को हिन्दू महासभा को भावभीनी श्रद्धांजलि : अखंड हिन्दू राष्ट्र की स्थापना का लिया संकल्प नईदिल्ली। आज अखिल भारत हिन्दू महासभा ने एक समारोह का आयोजन कर महान क्रांतिकारी,देशभक्त और महासभा के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य वीर सावरकर जी की पुण्यतिथि के अवसर पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की।अखिल भारत हिन्दू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ॰मुन्ना कुमार शर्मा,राष्ट्रीय महामंत्री …

Read More »

राजनीति की छत्रछाया में वर्णसंकर और वामपंथियों की करतूत चिंतनीय

राजनीति की छत्रछाया में वर्णसंकर और वामपंथियों की करतूत चिंतनीय   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। इस देश का दुर्भाग्य यह है कि भारतीय राजनीति गलियारों की छत्रछाया में बढती वामपंथी विचारधारा और मिश्रित (hybrid) पिता की नाजायज औलादों में वृद्धी एक गहन चिंता का विषय बना हुआ है.वामपंथी उदारवादी दृष्टिकोण वाले लोगों का प्रभाव एक जटिल समस्या …

Read More »

महिलाओं ने बनाया आर्गेनिक गुलाल खा लें तो भी नहीं नुकसान

MP में महिलाओं ने बनाया आर्गेनिक गुलाल खा लें तो भी नहीं नुकसान   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी।मध्यप्रदेश सिवनी जिला के बरघाट ब्लॉक की सिंगपुर पंचायत का छोटा सा गांव है खरांपाठ। इस खर्रापाठ गांव के महालक्ष्मी आजीविका स्व-सहायता समूह की महिलाओं ने ऐसा आर्गेनिक गुलाल तैयार किया है, जिसे खा लेने पर भी शरीर को कोई नुकसान …

Read More »

पर्यावरणस्नेही होळी व्हावी!

पर्यावरण पूरक होळी साजरी करावी देशात होळी हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने सर्वत्र साजरा करण्यात येतो.यामुळे आपल्याला सर्वत्र होळी मिलन दिसून येते.महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी होळीचे आगळीवेगळे महत्त्व आहे.होळी म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा सण. ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे होळीचा फाल्गुन महिना मराठी माणसासाठी शेवटचा महिना आहे. नवीन वर्षांची सुरुवात चैत्र महिन्यापासुन होते म्हणजेच “गुडी पाडवा”. …

Read More »

सैनिक कल्याण घोटाळ्याची चौकशी : मोहन कारेमोरे यांच्या तक्रारीनंतर सरकारला आली जाग

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील बुलडाणा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर व ठाणे या सात जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.   अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली …

Read More »

नागपूर, चंद्रपुरातील विद्यार्थी अडकले दुबई, अबुधाबी,इराणमध्ये

इराण आणि अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे शिक्षण घेण्यासाठी गेलेले नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अन्य जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत.   शनिवारपासून दुबई आणि अबुधाबीमधील भारतीय विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्रे पडण्याच्या आणि स्फोटांच्या आवाजामुळे अडचणी येत आहेत. तेथील विद्यार्थी सुरक्षित भारतात घरी परतण्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.   इराण आणि आखाती …

Read More »

1 मार्च से बदल गया टिकट बुकिंग का पूरा सिस्टम! बंद किया UTS ऐप

1 मार्च से बदल गया टिकट बुकिंग का पूरा सिस्टम! बंद किया UTS ऐप टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई दिल्ली। 1 मार्च से बदल गया टिकट बुकिंग का पूरा सिस्टम! रेलवे ने बंद किया UTS ऐप; जानिए अब कैसे बुक कर सकेंगे टिकट जानिए रेल यात्रियों के लिए 1 मार्च 2026 से बड़ा डिजिटल बदलाव लागू हो गया है। …

Read More »

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   लखनऊ। (आईएएनएस)। होलिका दहन एवं होली पर्व के मद्देनजर लखनऊ पुलिस ने सुरक्षा और यातायात के व्यापक प्रबंध किए हैं। इस संबंध में संयुक्त पुलिस आयुक्त (कानून एवं व्यवस्था) बबलू कुमार ने बताया कि होली का त्योहार 4 तारीख तक मनाया जाएगा। यह उत्साह और …

Read More »

MSCB घोटाले में क्लोजर रिपोर्ट स्वीकार :अजित पवार को क्लीन चिट

MSCB घोटाले में क्लोजर रिपोर्ट स्वीकार :अजित पवार को क्लीन चिट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   मुंबई की एक कोर्ट ने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक में 25,000 करोड़ रुपये के कथित स्कैम से जुड़े एक केस में पुलिस की क्लोजर रिपोर्ट मान ली है। अजित पवार समेत कई लोगों को केस में बरी कर दिया गया है। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव …

Read More »

…तर तुम्ही वकील राहणार नाही! : असे का म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

‘एआय’ तुमचा वेग वाढवू शकते. पण निर्णयक्षमता, नैतिकता आणि न्यायबुद्धी ही केवळ प्रशिक्षित कायदेतज्ज्ञांची ताकद असते. ‘एआय’वर प्रभुत्व मिळवा; पण त्याचे गुलाम होऊ नका, त्यांच्या आहारी जाऊ नका, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी विद्यार्थ्यांना केले. ‘एआय’ माहिती शोधू शकते, मसुदा तयार करू शकते, पण सल्ला देऊ शकत नाही किंवा नैतिक निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी …

Read More »