जानिए विपक्षी INDIA गठबंधन दलों के नेताओं में फूट की वजह : खास खबर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भाजपा मोदी सरकार को पराजित करने के उद्देश्य से 28 दलों के नेताओं ने मिलीभगत करके विपक्षी INDIA गठबंधन का गठन किया था? वह अब ED कीं जांच-पड़ताल और जेल जाने की नौबत के डर से फूट और दरारें …
Read More »BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए
BJP आम आदमी पार्टी को पूरी तरह खत्म करना चाहती है?उसकी वजह जानिए टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली । आम आदमी पार्टी का आरोप है कि भारतीय जनता पार्टी उसके अस्तित्व को ही मिट्टी में मिला देना चाहती है. आरोप प्रत्यारोप अपनी जगह है, लेकिन कांग्रेस के बाद आम आदमी पार्टी, बीजेपी नेतृत्व की आंखों में तो खटक …
Read More »हिन्दू महासभाने स्वामी प्रसाद के खिलाफ की कार्रवाई की मांग? CM योगी और अखिलेश का घेराव
हिन्दू महासभाने स्वामी प्रसाद के खिलाफ की कार्रवाई की मांग? CM योगी और अखिलेश का घेराव टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लखनऊ। सपा एमएलसी स्वामी प्रसाद मौर्य लगातार हिन्दू धर्म के खिलाफ अपने बयानों से अपनी और सपा मुखिया अखिलेश यादव की मुश्किलें बढ़ा रहे हैं। वो भी उस वक्त जब लोकसभा चुनाव को कुछ महीने ही बाकी हैं और …
Read More »राष्ट्रीय हित में है नागरिकता संशोधन विधेयक? सच्चाई से गुमराह करने के लिए विरोधाभास आंदोलन
राष्ट्रीय हित में है नागरिकता संशोधन विधेयक? सच्चाई से गुमराह करने के लिए विरोधाभास आंदोलन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। केंद्रीय सरकार की ओर से जब से नागरिकता संशोधन अधिनियम सामने आया है तब से इस पर व्यर्थ में विवाद हो रहा है. मामला सुप्रीम कोर्ट तक पहुंच चुका है. इसको लेकर कई याचिकाएं डाली गई हैं. तो …
Read More »(भाग:163) गोबर की ढेरी से निकले श्रीगुरुगोरक्षनाथाय नम: हनुमान नरसिंह वाराह दंताय भैरवाय, हर हर महादेव सर्वांंगरक्षा कुरु कुरु स्वाहा:?
(भाग:163) गोबर की ढेरी से निकले श्रीगुरुगोरक्षनाथाय नम: हनुमान नरसिंह वाराह दंताय भैरवाय, हर हर महादेव सर्वांंगरक्षा कुरु कुरु स्वाहा:? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट क्यों कहीं नहीं मिलती गुरु गोरखनाथ की समाधि स्थली? जो आजन्म रहे ब्रह्मचारी गोरख ने स्त्री रूप क्यों धारण किया ? गुरुनानकदेवजी से कबीर तक का क्या है गोरख से नाता जानिए? नाथ संप्रदाय के …
Read More »नागपुरात सकाळपासून अवकाळी पाऊस : निम्म्या महाराष्ट्राला फटका
अवकाळी पाऊस, गारपिटीचा नागपूरसह अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. 16 जिल्ह्यांत नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. आज मंगळवार सकाळपासून नागपुरात पावसाला सुरुवात झाली. काही भागांत झालेल्या गारपिटीने फळबागांचेही नुकसान झाले आहे. राज्यात सध्या खरीप हंगामातील भातपिकाची …
Read More »“स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा नको…” : राहुल गांधींवर नागपुरात टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभ्रमण केले, याचे कौतुकच आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुराव्यांअभावी टीका करणे, त्यांची निंदा करणे अगदी चुकीचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वि.स. जोग यांनी व्यक्त केले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अभद्र भाषेच्या वापरासाठी सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही समान जबाबदार आहेत. राजकारण्यांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा …
Read More »भगवान विष्णु को तुलसी और शिव जी को वेलपत्ती बहुत प्रिय है? भगवताचार्य टेकेस्वरानन्द महाराज का अभिकथन
भगवान विष्णु को तुलसी और शिव जी को वेलपत्ती बहुत प्रिय है? भगवताचार्य टेकेस्वरानन्द महाराज का अभिकथन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। भगवान विष्णुजी को तुलसी और भगवान शिव जी को वेलपत्ती बहुत ही प्रिय है। भगवताचार्य हरिभक्त पारायण टेकेस्वरानन्द महाराज ने यहां कोराडी विट्ठल रुक्मणी देवस्थान के सामने कोराडी में आयोजित शिव महापुराण आयोजन में कहा कि साधारण …
Read More »कौडण्यपुर…विदर्भाचे पंढरपूर : रुक्मिणीहरण व विविध आख्यायिका…
कार्तिक यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र कौडण्यपुर येथे विदर्भभरातून भाविकांची गर्दी उसळते. विविध भागातून येथे दिंड्या येतात. उद्या मंगळवारी दही हंडी आयोजित होईल. हे क्षेत्र चारही युगात अस्तित्व राखून असलेले पुरातननगर आहे. मात्र रुक्मिणीचा संदर्भ चिरपरिचित आहे. भगवान श्रीकृष्णाने याच नगरीतील अंबिका मंदिरातून रुक्मिणीचे हरण केल्याची पुराणात आख्यायिका आहे. दमयंतीचे हेच माहेर तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभू रामाची …
Read More »वनमंत्री, वनाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : मागणी
मागील दोन वर्षांपासून रानटी हत्ती व वाघांनी धुमाकूळ घातला असून या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. वनविभाग यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याने गडचिरोलीत दहशतीचे वातावरण आहे. याला कारणीभूत वनमंत्री व वनाधिकारी यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर व भगवानपूर येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याची …
Read More »
विश्वभारत News Website