Breaking News

रोजगार

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा चंद्रपूर,दि.7 जून: राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा,  …

Read More »

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन Ø बेरोजगार युवक-युवतींनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा चंद्रपूर दि. 3 जून: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि.4 ते 9 जून 2021 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा …

Read More »

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार वर्धा जिल्हा प्रतिनिधी: एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत  गेल्या 3 वर्षांपासून  आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना …

Read More »

बेरोजगारांसाठी जिल्हास्तरीय आनलाईन मेळावा, 21,22 व 23 सप्टेंबरला होणार ऑनलाईन पध्दतीने निवड प्रक्रिया

वर्धा दि.18 : कोरोना कोवीड 19 च्या प्रादूर्भावामूळे  अनेकजण  बेरोजगार झालेत. पण आता अनेक कारखाने, कंपन्यात कामगारांची चणचण भासू लागली आहे. नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्यामुळे बेरोजगेारांच्या हाताला काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांचे माध्यमातून ऑनलाईन रोजगार मेळावा 21, 22 व 23 सप्टेंबरला ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. इच्छक …

Read More »

प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विलास कोळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे जाहीर उपोषण

अंबाजोगाई(दि.7सप्टेंबर):- येथील नगर परिषद कार्यालय अंतर्गत घनकचरा संकलनाचे काम करणारी कंपनी बी. के. एन. एस. एस. एस. ने काम बंद केल्यामुळे येथील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे उपोषण सुरू केले आहे.. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण मागे वळून घेणार नाही.. सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज उपोषण सुरू केले आहे.. कोरोनाच्या शेकडो कामगाराच्या …

Read More »

नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात

चेतन मांदाडे /प्रतिनिधी गोंडपिपरी -: सकाळ वृत्तपत्रात दि.17 जुलैला *शेतात रोवणी करताना मिळाली गोड बातमी* ह्या मथळ्याखाली *कु.मयुरी टेकाम,गोंडपीपरी* येथील विद्यार्थिनीच्या यशाची यशोगाथा प्रसिद्ध केली होती,आक्सापुरातील या विध्यार्थीनीच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बारावीच्या परीक्षेत 78% गुण घेत कुंदोजवार महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला! आदिवासी कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशाचे अनेकांनी कौतुक केले पण म्हणतात ना पाठीवर थाप देणारे तर बरेच …

Read More »