Breaking News

रोजगार

तुम्ही कसे व्हाल तलाठी? वाचा…साडेचार हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

प्रलंबित महसूल विभागातील बहुप्रतीक्षित तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे. यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये …

Read More »

शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू …

Read More »

धक्कादायक! बेरोजगारीत वाढ…पाच वर्षात २ कोटी भारतीय बेरोजगार

नई दिल्ली। सुशीक्षित बेरोजगारानां सरकारी नोकरीची संधी न मिळाल्यामुळे लाखो भारतीय विशेषत: महिला वर्ग कामापासून दुरावला असल्याचे एका ताज्या अहवालात समोर आले आहे. CAIE च्या मते देशातील सध्या ९० कोटी जनता रोजगारक्षम आहे. मात्र, त्यातील ४५ कोटी जनतेने रोजगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबविल्याची माहिती पुढे आली आहे. धक्कादायक! गेल्या पाच वर्षात २ कोटी भारतीय झाले बेरोजगार, देशातील रोजगारांची (Employment) समस्या …

Read More »

ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचाली : रेल्वेत लवकरच बंपर भरती

रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या अधिक वेळ(ओव्हर टाइम)चा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत …

Read More »

जनसंख्या में वृद्धि और मुफ्तखोरी की वजह से मंहगाई की मार झेल रहे है लोग

नई दिल्ली। सरकार जब भी बजट प्रस्तुत करती हैं मंदी और महंगाई से आम लोगों को न केवल राहत देने की बात करते हैं, बल्कि आदमी जन संख्या का बोझ कम करने , मुफ्तखोरी और भ्रष्टाचार कम करने की बात भी करते हैं, लेकिन होता इसके विपरीत है। और यही कारण है कि आज भारत में महंगाई चर्चित मुद्दा बनी …

Read More »

७५ हजार पदांची भरती कधी? वाचा तारखा जाहीर…!

राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कृती आराखडा शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी जाहिराती प्रसिद्ध होणार, अशी माहिती आहे.राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट …

Read More »

बेरोजगार युवाओको लाभ दिलाया जाए तो राष्ट्र विकसित संभव : फडणवीस का दावा

गढ़चिरौली l जनसंख्या और युवावस्था का लाभ उठाकर चीन और अमेरिका जैसे देश विकसित हुए। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गढ़चिरौली में कहा कि अगर भारत युवाओं, यहां की आबादी का फायदा उठाएगा तो भारत भी एक विकसित राष्ट्र बन जाएगा. वह उस समय बोल रहे थे जब जिला कौशल विकास रोजगार और उद्यमिता मार्गदर्शन केंद्र, गढ़चिरौली और कृषि महाविद्यालय, गढ़चिरौली …

Read More »

मनरेगा में मजदूरों की बढ़ी सैलरी:मजदूरी दर में 18 रुपए की बढ़ोतरी

रांची।झारखंड राज्य के मनरेगा मजदूरों के लिए बड़ी खुशखबरी है। झारखंड में मनरेगा श्रमिकों को 1 अप्रैल 2023 से प्रतिदिन 228 रूपए की मजदूरी मिलने लगी है। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा मनरेगा के अंतर्गत वित्तीय वर्ष 2023-24 के लिए राज्यवार प्रतिदिन मजदूरी की दर का राजपत्र में प्रकाशन कर दिया गया है। मनरेगा के तहत काम करने वाले अकुशल …

Read More »

लाखों टन कोयले में लगी आग : बगैर अनुमति के भंडारण किए गए

अनपरा (सोनभद्र) उत्तरप्रदेश के कृष्णशिला रेलवे कोल साइडिंग के समीप एनसीएल की भूमि पर बगैर अनुमति के लाखों टन भंडारण किए गए कोयले में रविवार को अचालक आग लग गई। इस घटना से भयावह स्थिति बन गई है। कोल विक्रेता एवं ट्रांसपोर्टरों में खलबली मची है। पर्यावरण प्रदूषण का खतरा बढ़ने से लोग संशकित हैं। बिना किसी अनुमति के कोयला …

Read More »

पत्रकारितेमधील बारकावे आत्मसात करा : गडचिरोलीत डिजिटल मीडिया कार्यशाळा

डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक व पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, …

Read More »