Breaking News

रोजगार

वनविभागाच्या भरतीत पुन्हा घोटाळा : राज्यातील भरती रद्द करण्याची मागणी

वन विभागातील पदभरती चांगलीच चर्चेत आहे. आता शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेवेळी अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस व मायक्रोफोन ठेवून नक्कल करण्याचा हायटेक प्रकार तपासणी पथकाच्या तपासणीत बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी परीक्षार्थीसह चौघाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात वन विभागाच्या कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. बुधवारी दुपारी परीक्षेपुर्वी आयोजक कंपनीकडून परीक्षार्थींची …

Read More »

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा, पण…!

राज्याच्या जमाबंदी आयुक्त अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र!नोकऱ्यांचे खासगीकरण

नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि त्यातून तयार होणारी निराशा प्रचंड धक्कादायक असते. त्यामुळे नोकऱ्यांचे खासगीकरण मागे घेण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. खाजगी कंपन्यांना विविध पदांसाठी निश्चित वेतनाच्या दरांमध्ये …

Read More »

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी जागा वाढणार?

तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एक दिवसाने वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची सोमवारी (दि. १७) संपलेली मुदत मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी भरतीसाठी अर्ज दाखल करू न शकलेल्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने राज्यात तलाठ्यांच्या 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यासाठी 26 जून …

Read More »

तलाठी भरतीसाठी दलाल झाले सक्रिय? प्रश्न पारदर्शकतेचा

उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली उपकरणे वापरून पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केला आहे. अनेक गावे गैरप्रकारात सहभागी असल्याचे याआधी समोर आले आहे. सूक्ष्म आकाराचा कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र परीक्षा केंद्राबाहेर पाठवणे, बाहेरून ‘मायक्रो ब्लूटूथ’द्वारे उत्तरे मागवण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत. वादग्रस्त भरती? तलाठी भरती-२०१९, आरोग्य पदभरती-२०२२, म्हाडा भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती-२०२२, मुंबई पोलीस भरती-२०२३ …

Read More »

तुम्ही कसे व्हाल तलाठी? वाचा…साडेचार हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

प्रलंबित महसूल विभागातील बहुप्रतीक्षित तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे. यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये …

Read More »

शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू …

Read More »

धक्कादायक! बेरोजगारीत वाढ…पाच वर्षात २ कोटी भारतीय बेरोजगार

नई दिल्ली। सुशीक्षित बेरोजगारानां सरकारी नोकरीची संधी न मिळाल्यामुळे लाखो भारतीय विशेषत: महिला वर्ग कामापासून दुरावला असल्याचे एका ताज्या अहवालात समोर आले आहे. CAIE च्या मते देशातील सध्या ९० कोटी जनता रोजगारक्षम आहे. मात्र, त्यातील ४५ कोटी जनतेने रोजगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबविल्याची माहिती पुढे आली आहे. धक्कादायक! गेल्या पाच वर्षात २ कोटी भारतीय झाले बेरोजगार, देशातील रोजगारांची (Employment) समस्या …

Read More »

ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचाली : रेल्वेत लवकरच बंपर भरती

रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या अधिक वेळ(ओव्हर टाइम)चा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत …

Read More »

जनसंख्या में वृद्धि और मुफ्तखोरी की वजह से मंहगाई की मार झेल रहे है लोग

नई दिल्ली। सरकार जब भी बजट प्रस्तुत करती हैं मंदी और महंगाई से आम लोगों को न केवल राहत देने की बात करते हैं, बल्कि आदमी जन संख्या का बोझ कम करने , मुफ्तखोरी और भ्रष्टाचार कम करने की बात भी करते हैं, लेकिन होता इसके विपरीत है। और यही कारण है कि आज भारत में महंगाई चर्चित मुद्दा बनी …

Read More »