Breaking News

Breaking News

सावली सलोनी रामेश्वरी…CINEsanjana

आजच्या घडीला मराठी, हिंदी चित्रपटांत नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुणी दररोज दाखल होत आहेत़ त्यांच्या जवळ गोरा सुंदर चेहरा आहे. कदाचित अभिनयही करता येईल; परंतु गोरा चेहरा हे भांडवल असूच असत नाही, यावर आमचे ठाम मत आहे़ कारण या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, नशिबाची मोठी साथ आवश्यक असते. नाही तर स्मिता पाटील, रामेश्वरी यांच्यासोबत असे घडलेच नसते. सावळा चेहरा असूनही त्या अभिनयात …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी ‘यूजीसी’चा हा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना परिस्थितीच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यावरुन यूजीसीने सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे.                                                              …

Read More »

पाऊस सावळा..KavyaSuman

गच्च भरल्या मेघात बघ दाटला पाऊस… सरीतून ऐकेन मी, त्याच्या मनातले गूज सरी उतरल्या खाली पायी बांधुनिया चाळ… शिवारात रांगणार, आता पावसाचे बाळ मोरपीस अलगद तशा झरतात धारा… वार्‍यासवे पावसाचा, आला फुलून पिसारा काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात स्वप्न हिरवे फुलले, तिच्या प्रत्येक कणात जणू वाटावा विठ्ठल तसा पाऊस सावळा ढग वारकरी सारे, त्यांचा आभाळात मेळा उज्वला सुधीर …

Read More »

गुरुचे महत्त्व

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरुपौणर्मिा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच अध्यात्मिक गुरुंचा आदर सत्कार करून त्यांच्याप्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो. सांसरिक जीवनात आपल्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ती आपल्याला शिकवू शकते. अशाप्रकारे आपल्याला जर आपला अध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला …

Read More »

‘ही’ अभिनेत्री विवाहानंतर ठरली यशस्वी …CINEsanjana

साधारण: विवाहानंतर कलाकारांचे करिअर समाप्त होते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषत: महिला कलाकारांना आपला अभिनय सोडून घर, मुले सांभाळावे लागते. त्यामुळे अंगी असलेला कसलेला अभिनयही सुप्तावस्थेत जातो. मौसमी यांनी मात्र विवाहानंतर आपले अभिनय क्षेत्र सोडले नाही आणि त्यांना चांगल्या कथांचे चित्रपट मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी [Mausami Chatarji] यांची ६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटामध्ये …

Read More »

गृहमंत्र्याची नागपूर कारागृहाला भेट; व्यवस्थेचा आढावा 

 गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला. नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलीस उपायुक्त विनिता साहू …

Read More »

भारतीय रेल्वेगाड्यांबाबत मोठा निर्णय, होणार ‘असा’ परिणाम

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचे नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप-डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी …

Read More »

चिनी कंपन्या आता ‘रस्त्या’तही नाही

नवी दिल्ली : चीनी कंपन्यांना भारतातल्या महामार्ग बांधकामांमध्ये (हायवे प्रोजेक्ट्स) सहभागी होता येणार नाही, असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले  आहे. कोणतीही चीनी कंपनी हायवे प्रोजेक्ट्सच्या कंत्राटासाठी अर्ज करता येणार नाही. चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.                                …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

पंढरपूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल …

Read More »

चीनची आता टरकणारच, भारताला मिळणार राफेल विमाने

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्स राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत चारऐवजी सहा विमाने भारताला तातडीने देणार आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती; परंतु तातडीच्या गरजेसाठी हवाई …

Read More »