Breaking News

प्रादेशिक

मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू

कारच्या अपघातात बिबट्याचा मृत्यू चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गालगत एका बिबट्याचा मृतदेह गुरूवारी सकाळच्या सुमारास आढळला. कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सहाय्यक वनसंरक्षक बी.सी. येळे यांनी व्यक्त केला आहे. रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली, त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट आढळला असल्याचे त्यांनी लाभला सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पद्मापूर गेट पासून 500 मीटर अंतरावर …

Read More »

 कामगार संघटना कोणी संपवील्या?

 कामगार संघटना कोणी संपवील्या?. जगातील कामगारानो एक हो!. असे म्हणतांना आता कोणी दिसत नाही.गर्वसे कहो हम कामगार नही हिंदू है !!!. म्हणणारे हिंदू ही आता कुठे दिसत नाही. “जो हक मांगनेसे ना मिले, उसे छिन के लेना पढता है. हे कामगार कर्मचारी अधिकारी एकूण ट्रेंड युनियनचे नेतृत्व करणारे नेते विसरले म्हणूनच कामगार संघटना, युनियन संपविला गेल्या.कामगारांची सांख्य लक्षवेधी असतांना कामगार संघटना,युनियन …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व्यक्त केला रोष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व्यक्त केला रोष चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हा तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.श्री.अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री.परमबिर सिंग यांनी बिनबुडाचे आरोप करून एका निष्कलंक व स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यावर चुकीचे आरोप केल्याबद्दल स्थानिक गांधी चौकात महानगरपालिकेसमोर परमबिर सिंग यांच्या फोटोला चपलांनी बदडून व घोषणाबाजी करून आपला …

Read More »

माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय,  प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन.

माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय.   (प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन. कोरपना ता.प्र.:-      कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात विराजमान आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” च्या डस्टमुळे शहरवासी पुरते हैराण झाले आहे.डस्ट प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.डस्टच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या.मात्र या बलाढ्य कंपनीपुढे सगळेच हतबल असल्याने कारवाई शून्य …

Read More »

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु

चार चाकी वाहनाच्या क्रमांकासाठी  नविन मालिका सुरु वर्धा, :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वतीने  नविन वाहन खरेदी करण्यात आलेल्या वाहनांना क्रमांक देण्यासाठी  MH32-AS (एम एच 32 ए.एस.) हि नविन मालिका सुरु करण्यात आली आहे.  ज्या नविन चार चाकी वाहन खरेदी करणा-या वाहन धारकांना आकर्षक क्रमांक पाहिज असल्यास  अशा नविन वाहन खरेदी  केलेल्या चार चाकी वाहन धारकांनी  आकर्षक क्रमांकासाठी उप प्रादेशिक …

Read More »

वजन घटवण्यासाठी या वेळेपूर्वीच रात्रीचे जेवण करावे.

शरीराचे वजन कमी करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी कोणती वेळ योग्य असू शकते? याबाबत आपण कधीही विचार केला आहे का. रात्रीचे जेवण वज्र्य केल्याने की सूर्यास्तापूर्वीच जेवण केल्यास, वजन घटण्यासाठी मदत मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. १९६०च्या दशकातील लोकप्रिय न्युटिड्ढशनिस्ट एडेल डेव्हिस यांनी सांगितलं होतं की, ‘नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमाराप्रमाणे आणि …

Read More »

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी

कोविड-19 काळात मर्यादित करण्यात आलेली रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत करावी खासदार रामदास तडस यांची लोकसभेत मागणी वर्धा/नई दिल्ली: वैश्विक कोविड-19 महामारी नंतर अनेक विशेष रेलसेवा सुरु करण्यात आल्या परंतु विशेष रेल सेवा अंतर्गत वर्धा लोकसभा क्षेत्रातील महत्वपुर्ण स्टेशनवर  थांबे देण्यात आलेले नसल्यामुळे अनेक प्रवाशी वर्गाना अडचणीचा सामना करावा लागत आहे, रेल सेवा पुर्ववत कराव्या यासाठी प्रवासी संघ, तसेच अनेक नागरीकांनी …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.,देशासाठी हे घातक आहे; शिवसेनेनं दिला इशारा

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या नव्या विधेयकावरून शिवसेनेनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई:राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकामुळं दिल्लीच्या नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसारखे अधिकार मिळणार आहेत. ‘सामना‘च्या अग्रलेखातून शिवसेनेनं केंद्राच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यपाल म्हणजेच सरकार अशी दुरुस्ती नव्या विधेयकात करून केंद्राने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सूड घेतला आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे मोदी सरकारनं …

Read More »

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद …

Read More »

पाच अट्टल आरोपींना अटक,सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त,रामनगर पोलिसांची कारवाई

पाच अट्टल आरोपींना अटक – सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त – रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर- दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी करणार्‍या पाच अट्टल आरोपींना रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोन्या-चांदीच्या दागिने, तीन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 1 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 24 मार्च रोजी केली गेली.रूप उर्फ अबिर …

Read More »