Breaking News

प्रादेशिक

गडचांदूरातील युवकांची कचरामुक्त होळी कौतुकास्पद.,अभिनव संस्थेचा “अभिनव” उपक्रम.

गडचांदूरातील युवकांची कचरामुक्त होळी कौतुकास्पद. (अभिनव संस्थेचा “अभिनव” उपक्रम.) कोरपना(ता.प्र.):-          होळीचा सण सर्वत्र मोठ्या हर्षोल्हासाने साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर येथील “अभिनव सामाजिक विकास संस्था” तर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.सदर संस्थेच्या तरुणांनी वास्तव्यास असलेल्या वार्डात सैरावैरा पडलेला संपूर्ण प्लास्टिक व इतर केरकचरा एकत्रित करून जाळले.या अभिनव उपक्रमात नागरिकांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ …

Read More »

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग यांच्या माध्यमातून तहसिल, कृषी व पंचायत समिती या शासकीय कार्यालयाच्या अवरामध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार सुरू करण्यात आले.या बाजाराचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कु अश्विनी कुंभार …

Read More »

बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार

*बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार* *बल्‍लारपूर नगर परिषदेतर्फे इमारत बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न* बल्‍लारपूर- बल्‍लारपूर शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. १९९५ च्‍या विधानसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान मी बल्‍लारपूर तालुका निर्मीतीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व विश्‍वासाच्‍या बळावर ही प्रतिज्ञा मी पूर्ण केली. या शहराच्‍या विकासासाठी मी शर्थीचे प्रयत्‍न केले. बल्‍लारपूर नगर …

Read More »

भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे.(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.)

(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.) भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे. महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात. नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात, आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य …

Read More »

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.  (गडचांदूरात मोठे रॅकेट सक्रिय,सायबर सेल लक्ष देतील का ?) कोरपना ता.प्र.:-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न हळुहळू साकार होताना दिसत आहे.शासकीय निमशासकीय कार्यालयात मोठ्याप्रमाणात डिजिटल पद्धतीने कामकाज सुरू आहे.पूर्वी बँकेतून पैसे काढणे किंवा जमा करणे,रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स इतर कामे आफलाईन होत होती.यासाठी नागरिक संबंधित कार्यालयात रांगा लावायचे.परंतू आता हीच …

Read More »

खोब्रामेंढा चकमकीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले,पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान,43 लाख रुपये होते बक्षीस

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले ; खोब्रामेंढा चकमकीत डीकेएसझेडसी सदस्य भास्कर व सुजातासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान नक्षल्यांच्या रक्ताने सी – 60 जवानांनी खेळली होळी ; शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त  * 43 लाख रुपये होते बक्षीस  गडचिरोली पोलीसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी -60 ने खोब्रामेंढा पहाडीवर काल  अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य जहाल नक्षली भास्कर …

Read More »

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

चंद्रपूर महापालिकेचे ३५१.१५ कोटींचे अंदाजपत्रक विविध विकासकामांचा समावेश; मा. सभापती श्री. रवी आसवानी सादर केला अर्थसंकल्प चंद्रपूर : चंद्रपूरकर जनतेवर कोणत्याही प्रकारच्या करात वाढ न करता विविध विकासकामाचा समावेश करणारा लोकहितकारी अर्थसंकल्प सभापती रवी आसवानी यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात ३५१ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. ६ लाख १९ हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. महापालिकेच्या राणी हिराई सभागृहात …

Read More »

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत

वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना डांबले ग्रामपंचायतीत नागभीड- तालुक्यातील किटाडी (बो.) ग्राम पंचायतचे सरपंच छगन कोलते यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजनेची वीज कपात करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायमध्ये डांबण्यात आल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. छगन कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षापासून किटाडी येथे विद्युत रोहित्राची मागणी करण्यात येत होती. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. …

Read More »

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक-सिईओ राहुल कर्डिले

नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पाणी गुणवत्ता तपासणी आवश्यक फ्लेम फोटोमीटर संयंत्राचे उद्घाटन प्रसंगी सिईओ राहुल कर्डिले चंद्रपूर, दि. २६ मार्च : फोटोइलेक्टिड्ढक फ्लेम फोटोमीटरमुळे पाण्यातील धातूचे आयनची तपासणी होऊन त्यात सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम चे प्रमाण किती आहे, याची माहिती त्वरीत मिळते. यामुळे पाण्याची गुणवत्ता सटिकतेने काढता येईल व पाण्यातील दोष माहिती झाल्यास संबंधीत पाणी स्रोतावर आवश्यक उपाययोजना करून दुषित …

Read More »

शेगावात दारू विक्रत्यांचे पुन्हा डोके वर .., शेगांव पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष …

शेगावात दारू विक्रत्यांचे पुन्हा डोके वर .. * शेगांव पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष … वरोरा:-आलेख रट्टे स्थानिक शेगाव बू येथे सध्याच्या परिस्थितीत पाहायला असता गावात प्रत्येक गेलो गल्ली तसेच गाव खेड्यात दारू तसेच एेव्याध्य  धंदे सर्रास सुरू असून या कडे थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार  यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने यांच्यावर गावातील जनता टीकाटिपणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.     …

Read More »