आठ मार्च महिला दिन कोणत्या महिलाचा ?. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तुम्हाला दिल्लीच्या सीमेवर शंभर दिवस शेतकरी आंदोलन करतो.केंद्र सरकार किती गांभियाने दखल घेत आहे हे माहिती असेलच. प्रेमा चव्हाण आणि संजय राठोड त्याविरोधात चित्रा वाघ महिलांना न्याय देण्यासाठी संघर्ष करतात काय?. भारतात महिलांचे प्रमाण पुरुषा बरोबर ८५/९० टक्क्या पर्यंत आहे.महिला वर्ग हा सर्वात अज्ञानी,असुशिक्षित,असंघटीत आहे.मुठभर महिला …
Read More »क्षणांच्या विश्रांतीसाठी जागाच सापडेना,प्रवासी निवारे झाले उद्ध्वस्त,लोकप्रतिनीधी मात्र बिनधास्त
कोरपना(ता.प्र.):- बसच्या प्रतिक्षेत असलेले खेड्या पाड्यातील प्रवाशांना क्षणाची विश्रांती मिळावी यासाठी ही मंडळी प्रवासी निवाऱ्याचा आसरा घेतात.मात्र ज्याठिकाणी याची सुविधा उपलब्ध नसेल तर लोकांना कशाप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागते याची कल्पनाच करवे ना.अशीच काहीशी परिस्थिती सध्या कोरपना तालुक्यात पहायला मिळत आहे.याविषयी पाहणीसाठी जर राजूरा पासून सुरूवात केली तर कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या गावातील कित्येक प्रवासी निवारे उद्ध्वस्त झालेले दिसून …
Read More »जनविकास सेनेतर्फे ‘दंडा लेकर हल्लाबोल’,आंदोलनकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की
संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. चंद्रपूर- कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी जनविकास सेनेच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ‘दंडा लेकर हल्लाबोल’ आंदोलन केले गेले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेथेे आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. शेवटी संतप्त कामगारांनी या महाविद्यालयाच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. येथील शासकीय …
Read More »नंदोरी बस स्थानका जवळ कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक
कॅप्सूल टँकर ची ट्रॅव्हल्स ला धडक कॅप्सूल टँकर वेल्डिंग च्या दुकानालाही धडक मोठी दुर्घटना टाळली वरोरा- वेल्डिंग च्या दुकानाचे दीड लाखाचे नुकसान वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानका जवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सूल टँकरने डी एन आर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंग च्या दुकानात घुसले यात वेल्डिंग दुकानाचे दिड लाख रुपयांचे नुकसान …
Read More »कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल
मुंबई/नवी दिल्ली- देशात दररोज आढळून येणार्या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे. देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने …
Read More »जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन
चंद्रपूर- खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यंचे निवेदन माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांना देण्यात आले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी 1982 ची कुटूंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकड्यांना …
Read More »बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता,रामाळा तलाव रक्षणार्थ मागण्या केल्या प्रशासनाने मान्य
बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता चंद्रपूर- शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मागील 22 फेब्रुवारीपासून सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता झाली. रामाळा तलावाच्या रक्षणार्थ इको- प्रोने केलेल्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसिलदार निलेश गोंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन धोतरे यांचे …
Read More »गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्ह
गत 24 तासात 34 कोरोनामुक्त ; 120 पॉझिटिव्ह Ø आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 588 चंद्रपूर, दि. 6 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 120 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 116 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …
Read More »शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करा- जिल्हाधिकारी
चंद्रपूर, दि. 6 मार्च : शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 1 ते 10 मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात 6 ते 14 वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या …
Read More »गट समन्वयकांचा वाली तरी कोण ?
पोषण अभियानातील गट समन्वयकांना 6 महिन्यांपासून वेतन नाही ! () कोरपना ता.प्र.:- महिला बालकल्याण पोषण अभियानामध्ये कार्यरत असलेल्या गटसमन्वयकांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याची बाब समोर आली असून याबाबत अजूनही कुठलीच माहिती देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.गेल्या २ वर्षांपासून बरेच युवकांनी सदर अभियानात मन लावून कामे केली आणि हे कार्य आताही सुरूच आहे.असे असताना यांना अजूनही …
Read More »