Breaking News

मुंबई

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम 

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम  मुंबई- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. सध्याचे निर्बध …

Read More »

रमजान ने कोरोनावर मात केली.

रमजान ने कोरोनावर मात केली.  जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा, गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले. माणुस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण …

Read More »

परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?.    

परिचारिका: स्वर्गातील परी की रणरागिनी?.                     जगातील सर्व नर्सेसना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आज म्हणजे १२ मे ला हा लेख प्रसिद्ध झाला पाहिजे होता.त्यादुष्टीने मी तो लिहत होते.नर्स ची दिवटी म्हणजे फिक्स नसते.गरज पडली तेव्हा हजर राहावे लागते.सोबतच्या सहकार्यावर रुग्ण सेवेचा त्राण वाढत आहे हे माहित असल्यावर ही मला शांत झोप लागणे …

Read More »

आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल.

७ मे २०२१ च्या जी आर ने मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवर होणारे दूरगामी परिणाम आरक्षण लाभार्थी कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघर्ष हा पर्याय असेल. कोरोनाने जगातील सर्व मानव जात आर्थिक संकटात असतांना. कष्टकरी बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर,शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना मांगीतल्याने काही मिळणार नाही,त्यांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश होता.शिक्षणात व नोकरीत आरक्षण …

Read More »

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना?  – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना?  – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता मुंबई- कोरोनाच्या तिसर्‍या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. देशभरात बाधितांच्या उपचारांची स्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी आपण सक्षम आहोत का, असा प्रश्न आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्येही कोरोना संक्रमणाचे प्रमाण पहायला मिळाले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 …

Read More »

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या करोना योद्ध्यांना मसालाकिंग धनंजय दातार यांनी पाठवली हापूस आंब्यांची भेट मुंबई ,– कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच …

Read More »

पुढचे पाच दिवस पावसाचे    – विदर्भातही बरसणार  – हवामान खात्याचा अंदाज  

पुढचे पाच दिवस पावसाचे – विदर्भातही बरसणार – हवामान खात्याचा अंदाज मुंबई, राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट दूर झाले नाही. सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पुढील आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे …

Read More »

मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची !

मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची ! सध्याच्या विषाणू संक्रमणाच्या काळात बारा दिवसांच्या अविश्रांत धावपळीनंतर, सरळ रेषांचा हृदयविद्युत आलेख (Electrocardiogram) दाखवत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवलग बालमित्र गमावल्याची जाणीव करून दिली तो क्षण आजवरच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट आणि वेदनादायी होता. या अशा क्षणाची आम्ही कधीही कल्पना केलेली नव्हती. तत्क्षणी भावनेने तुडुंब भरलेला बांध फुटण्याआधी स्वतःला सावरत कसाबसा पहिला फोन केला तो दुसऱ्या बालमित्राला, …

Read More »

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले, भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम …

Read More »

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा   – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेले टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध आणखी 15 दिवसांसाठी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध असतानाही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने, निर्बंधांचा कालावधी आणखी 15 …

Read More »