महाराष्ट्र मे महायुति को 236 सीट की रिकार्ड जीत : CM देवेन्द्र फडणवीस सुनिश्चित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र राज्य के विधान सभा चुनाव में महायुति को 233, मिली है जिसमे भाजपा को 133, शिवसेना शिदे,57 और NCP 41 सीट पर जीत दर्ज की है। नतीजतन महाराष्ट्र राज्य में BJP कर्मठ श्री देवेन्द्र फडणवीस के …
Read More »बंडखोर, अपक्षांवर नजर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय
विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या नेत्यांवर आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांना अपक्ष, बंडखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फडणवीस जोरदार फिल्डींग लावताना दिसत …
Read More »दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली ‘मते’ कुणाला जिंकवणार?मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव?
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी १४ हजारांहून अधिक महिलांनी मतदान केले. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक मुद्यांसोबत हिंदुत्व आणि संविधान हे मुद्दे प्रचारात आणले होते. …
Read More »सकाळी ८ वाजता मतपेटी उघडणार : राज्याला कुणाचे सरकार लाभणार?
आज शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण आघाडीवर कोण असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Read More »उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर लंडनला…: शिंदे गटाचे सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’
एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आम्ही जाऊ, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे जाणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून अनेक आमदारांना सुरतवरून गुवाहाटीला नेले होते. गुवाहाटीनंतर गोव्यात आणि मग मुंबईत येऊन त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय …
Read More »३५ बंडखोरांनी वाढविली काँग्रेस, भाजप, सेनेची चिंता
विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले …
Read More »काँग्रेस आमदारांना कोणत्या राज्यात घेऊन जाणार? महाविकास आघाडीची आज बैठक
विधानसभा निवडणुकीसाठी (२० नोव्हेंबर) पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पारड्यात जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले …
Read More »शरद पवार भाजपसोबत हात मिळवणार?
विधानसभा निवडणूक निकालामध्ये कुणाची सरशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक पार पडल्यानंतर जे एक्झिट पोल समोर आले आहेत त्यांनी महायुतीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. तर दोन ते तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. काय होतं ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. दरम्यान भाजपाचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्याने शरद पवार महायुतीसह येऊ शकतात असा दावा …
Read More »भाजप-शिंदे सेना सरकार कसं बनविणार? वाचा
“निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वजण पाहू की आम्ही महायुती म्हणून सरकार बनवू शकतो का? किंवा गरज पडली तर आम्ही अपक्षांना बरोबर घेऊ आणि सरकार बनवू. तसंही निवडणुकीत १० ते १५ अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांच्या या विधानाच्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही सरकार स्थापन करण्यासंदर्भात मोठं विधान केलं …
Read More »भाजप असो, काँग्रेस असो मी सत्तेत असणार : विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“कोण सत्तेत येईल ते कळेलच , आज दुपारी 12 ते 1 वाजता चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली दिसेल. हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. दोनदा विरोधी पक्ष, नेतेपद सांभाळलेलं आहे, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे आणि मी प्रामाणिकपणे समर्थपणे ती पार पाडली आहे. आमची उद्या सत्ता येणार आणि मी सत्तेमध्ये …
Read More »
विश्वभारत News Website