Breaking News

नागपूर : परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

विश्व भारत ऑनलाईन :
परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने नागपूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. सोमवार रात्री पाऊस आला. त्यानंतर मंगळवार सकाळपासून चांगलाच बरसत आहे.काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नागपूर शहर, उमरेड, मौदा, काटोल परिसरातील काही भागात पाऊस कमी-जास्त प्रमाणात आहे.या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

About विश्व भारत

Check Also

वाघाने वडिलांसमोर चिमुकल्याला उचलून नेले : गावात तणाव

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील शुभम बबन मानकर या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला त्याच्या …

सावधान ! जुते, चप्पलच्या आत विषारी साप

शूज स्टँडमधील चप्पल घालायला जात असाल तर सावधान! आता घाईघाईने न बघताच चप्पल घालून बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *