Breaking News

आठवडाभरात अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार!शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णायक हालचाली

Advertisements

राज्यातील 20-25 अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवडाभरात केल्या जाणार आहेत. विविध टप्प्यांत या बदल्या जाहीर केल्या जातील. या बदल्यांमध्ये मंत्रालयाव्यतिरिक्त इतरही काही बदल्या केल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय पोलिस दलात महत्त्वपूर्ण फेरबदलही केले जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहनिर्माण विभागात या बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

Advertisements

राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील बदल्या जाहीर केल्यानंतर लवकरच जवळपास २० ते २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे हेच तुकडोजी महाराजांचे आत्म-समाधान 

कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे हेच तुकडोजी महाराजांचे आत्म-समाधान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   अमरावती. गुरुकुंज …

३१ वर्षीय तहसीलदाराचा भीषण अपघातात मृत्यू : कारने चिरडले झाडाला

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *