Breaking News

राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

शुक्रवारी रात्री गृहविभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले.

About विश्व भारत

Check Also

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला …

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *