Advertisements
शुक्रवारी रात्री गृहविभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश काढले. त्यामध्ये तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या राज्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.
Advertisements
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश काढले.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website