अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सणावर देशात १ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केला आहे. यापूर्वी हा अंदाज ५० हजार कोटी रुपये होता. मात्र दिल्लीसह देशभरातील लोकांमध्ये ज्या प्रकारे राम मंदिराबाबत प्रचंड उत्साह …
Read More »भूकंपाने नागरिक हादरले : कोणता तालुका? वाचा
मकर संक्रांती सणादिवशी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. आज (दि.१५) सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धक्का जाणवला. दिल्ली येथील भूकंप मापन केंद्रात २. ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. लोहारा तालुका हा भूकंपग्रस्त तालुका असून भुकंप प्रवण क्षेत्रात येतो. १९९३ साली झालेल्या महाप्रलंयकरी भूकंपाच्या कटू आठवणी अजून नागरिक विसरलेले नाहीत. अधूनमधून तालुक्याला भुकंपाचे धक्के …
Read More »2 करोड भक्तों के हर हर महादेव और जय जय श्रीराम के नारों से गुंज उठा गंगासागर दीप
2 करोड भक्तों के हर हर महादेव और जय जय श्रीराम के नारों से गुंज उठा गंगासागर दीप टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। माघ मकर संक्रांति पर्व पर देे के कोने कोने से तथा विदेशों से भी गंगासागर स्नान करने वाले श्रद्धालुओं का हुकुम उमड पडा। भागीरथ गंगातट भूतनाथ बाबूघाट-आउटराम घाट,कागदीप घाट तथा 24 परगना गंगासागर दीप हर हर …
Read More »नागपुरात नायलॉन मांजाची धास्ती! उपाययोजना कशा कराल?
नागपूर शहरात सोमवारी सकाळपासूनच ‘ओ काट…’ चा सूर उमटत होता. बंदी आणि जीवघेणा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दिवसभर नायलॉन मांजाची धास्ती होती. वाहतूक पोलिसांनी मात्र सतर्कता दाखवत रस्तोरस्ती फिरून झाडावर-खांबावर अडकलेला नायलॉन मांजा काढला. मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील प्रत्येक घराच्या छतावर लहानांसह मोठ्यांचीही पतंग उडविण्यासाठी गर्दी होती. सकाळपासूनच आकाश रंगबेरंगी दिसत होते. अनेक जण पतंगबाजीचा आनंद …
Read More »(भाग:210) धरती की पोषण शक्ति अनंत है, धरती की मिट्टी में जीव जन्तू जलवायू वृक्ष और वनौषधि विधमान है
भाग:210) धरती की पोषण शक्ति अनंत है, धरती की मिट्टी में जीव जन्तू जलवायू वृक्ष और वनौषधि विधमान है टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट पृथ्वी में प्राण पोषक तत्व मौजूद है इससे प्राणीजगत को अन्न औषधीय जल वायू मिलती है, जो हमारे शरीर को बनाता है। प्रकृति के साथ जो गंध और ध्वनि है, वह सदैव हमें करुणा और सेवा …
Read More »पोलीस अधिकाऱ्याची तक्रारदारास मारहाण?
न्याय प्रविष्ट एका कौटुंबिक प्रकरणातील तक्रारदार जितेंद्र आग्रोया यांना तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बोलावून उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा आरोप आग्रोया यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. १० जानेवारी रोजी हा प्रकार घडल्याचे सांगत या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातून बळजबरी पैसे काढल्याचा गंभीर आरोपही जितेंद्र आग्रोया यांनी यावेळी केला. संबधित उपविभागीय पोलीस …
Read More »नागपुरात रामदेव बाबा विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर
रामदेव बाबा यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात रविवारी (दि. १४) नागपुरातील ओबीसी संघटना संतप्त झाल्या. रस्त्यावर उतरून रामदेव बाबांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 80 टक्के ओबीसी समाज तुमची उत्पादने वापरत असल्यामुळे तुम्ही मालामाल झालात, कोट्यावधी रुपये कमावले, आता मी ओबीसी नाही, ओबीसी की ऐसीतैसी म्हणता.. तुम्ही योगगुरू रावणबाबा आहात असा आरोप आंदोलकामार्फत यावेळी करण्यात आला. नागपुरातील जगनाडे चौकात …
Read More »महसूल अधिकाऱ्यांनी मागितले पैसे?: वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या पथकावर हल्ला
वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्याने तस्कर चवताळले आहेत. ते अधिकाऱ्यांना घाबरवण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करून माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे चोरटी वाळू विक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. …
Read More »लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार?वाचा
सन 2024 लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याचीच देशात आता उत्सुकता आहे. पुढील सोमवारी होणारा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि १ तारखेला लेखानुदान सादर झाल्यावर कधीही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याचा अंदाज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपुष्टात येत आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती. तसेच ११ एप्रिल …
Read More »‘PWD’ परीक्षेत घोळ : ‘TCS’ कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या …
Read More »
विश्वभारत News Website