भाग:193) गौमाता के सर्वांग शरीर मे होता है प्रकृति परमात्म और देवी-देवताओं की वास टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नमस्कार दोस्तों ! आपका स्वागत है। दोस्तों, भारतवर्ष में सदा से ही गाय का महत्व रहा है। हमारे देश में प्राचीन काल से ही गौपालन के साथ-साथ गौ पूजन की प्रथा चली आ रही है क्योंकि गाय में सभी देवी-देवताओं का …
Read More »महाराष्ट्रात दोन दिवसात येणार थंडीची लाट
दिल्लीसह जवळपास सर्वच शहरांवर कमीअधिक प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे. सगळीकडे थंडीची लाट आली असून हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस धुक्याची चादर अशीच कायम राहील आणि थंडीची लाट देखील कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. थंडी आणि धुक्याची तीव्रता अधिक असणाऱ्या ठिकाणी शाळांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.गाझियाबाद, मथुरा, अलिगढ यासारख्या ठिकाणी …
Read More »सलमान खानने जाळल्या वडिलांच्या 100 रुपयांच्या नोटा
बॉलिवूडचा भाईजान व लाडका टायगर अर्थात सलमान खान आज ५८ वा वाढदिवस साजरा केला. यावर्षी ‘टायगर ३’च्या मध्यमातून जबरदस्त कमबॅक करत सलमानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तीन दशकांहून अधिक काळ सलमान चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आज देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी सलमान खान हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आज सलमान २९१२ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. पण एकेकाळी त्यानेही …
Read More »राहुल गांधी हमारे लिए वरदान! ऐसे ही होना चाहिए विपक्षी नेता?DCM फडणवीस के बयान
राहुल गांधी हमारे लिए वरदान! ऐसे ही होना चाहिए विपक्षी नेता?DCM फडणवीस के बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कांग्रेस नेता राहुल गांधी पर तंज कसा है. उन्होंने कहा कि राहुल हमारे लिए वरदान से कम नहीं हैं. ये ईश्वर की देन है. विपक्षी नेता राहुल जैसा ही होना चाहिए. फडणवीस ने कांग्रेस …
Read More »बोंबला!नवीन वर्षात पाऊस येणार : पुन्हा शेतीचे नुकसान करणार?
मागील काही वर्षांपासून देशभरात अवकाळी पावसाचे थैमान सातत्याने दिसते. पावसामुळे शेतपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. अशातच आता काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची हजेरीची शक्यता आहे. तमिळनाडू राज्यात वर्षाच्या अखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला असे दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश …
Read More »प्रीपेड स्मार्ट वीज मीटर काय आहेत?
देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागतील. विजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीजे वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे. त्याकरीता देशभरातील सर्व विजेची मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना ही स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात …
Read More »(भाग :192) झूठ,छल,कपट,घृणा,जलन,चुगली,क्रोध और भय जैसी नकारात्मक भावनाएं घर कर लेने होता है डिप्रेशन?
भाग :192) झूठ छल कपट घृणा,जलन,चुगली, क्रोध और भय जैसी नकारात्मक भावनाएं घर कर लेने होता है डिप्रेशन? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट क्या किसी सीधे, सरल व्यक्ति से छल-कपट करने वाले लोगों को भगवान के यहाँ से न्याय की उम्मीद होनी चाहिये।कभी आपने ये सोचा हैं कि आप के साथ छल कपट क्यों हुआ? हो सकता हैं कि आप …
Read More »“अजित पवार तुरुंगात जाणार,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार…” : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मोठे वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, असा दावा पाटील यांनी केला आहे. तसेच पुढच्या विधानसभा …
Read More »विपक्षी INDIA गठबंधन का यूपी में फंसा पेंच! कांग्रेस को केवल 8 सीटें देने के लिए तैयार है सपा
विपक्षी INDIA गठबंधन का यूपी में फंसा पेंच! कांग्रेस को केवल 8 सीटें देने के लिए तैयार है सपा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। विपक्षी INDIA गठबंधन में सीटों को लेकर अगली बैठक में चर्चा होगी. लेकिन इससे पहले ही गठबंधन में पेंच फंसता हुआ नजर आ रहा है. यूपी और बिहार समेत 3 राज्यों में तनातनी बढ़ …
Read More »देश के 26 करोड़ किसानों का कर्ज माफ करेंगी मोदी सरकार?
देश के 26 करोड़ किसानों का 4 लाख करोड़ रु. का कर्ज माफ करने की तैयारी में है मोदी सरकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। अगले साल यानी 2024 के लोकसभा चुनावों को देखते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पीएम किसान योजना की रकम को 6000 रुपये से बढ़ाकर 8000 रुपये कर सकते हैं। PM Kisan: मोदी सरकार छोटे …
Read More »
विश्वभारत News Website