Breaking News

विश्व भारत

भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण? शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का?

कृषीप्रधान देश म्हणून भारताचा जगात नावलौकीक आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये या कृषीप्रधान देशाला कृषिमंत्री नाही. त्यामुळे कृषीहिताच्या निर्णयांकडे केंद्र सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, अशी टीका करत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रशासनामार्फत निवेदन पाठवून देशाला कृषिमंत्री देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकरी मनीष जाधव …

Read More »

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगाचा पुरस्कार

✍️मोहन कारेमोरे भारत निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीच्या सुधारणासंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियानातर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात घेऊन …

Read More »

(भाग:212) निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र कपट न भावा।यह बात श्रीराम ने हनुमान जी महाराज से कहा है।

भाग :212) निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र कपट न भावा।यह बात श्रीराम ने हनुमान जी महाराज से कहा है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट निर्मल मन जन मोहि पावा मोहे छल छिद्र कपट नहीं भावा । अर्थात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कहते हैं कि हे हनुमान हमे झूठ छल छिद्र कपट ईर्ष्या जलनखोरी चोरी चुगलखोरी चापलूसखोरी,हत्या, …

Read More »

तलाठी भरतीविरोधात असंतोष : छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये लाखो परीक्षार्थी रस्त्यावर

तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि सर्व प्रकरांकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष …

Read More »

राम मंदिर BJP का एजेंडा? भाजपा ने मनाई जीत की हैट्रिक! BJP की 2024 की राह आसान?

राम मंदिर BJP का एजेंडा? भाजपा ने मनाई जीत की हैट्रिक! भाजपा की 2024 की राह आसान? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारतीय जनता पार्टी ने जीत की हैट्रिक के लिए राम मंदिर प्लान बनाया है इससे होगी 2024 की राह आसान हो जाएगी। लोकसभा चुनाव में बीजेपी के नेतृत्व वाले एनडीए गठबंधन का मुकाबला विपक्ष के इंडिया …

Read More »

भाजपमधूनच महसूल मंत्री विखे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नापसंती

महायुतीतील घटक पक्षांचा पहिलाच मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून घेतली गेली. या पूर्वतयारीच्या बैठकीतच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी बाहेर पडली. महायुतीत फुटीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजितदादा गट) आमदारांची संख्या जिल्ह्यात अधिक असली तरी सर्व शक्तिकेंद्र मंत्री विखे यांच्याकडेच एकवटलेली आहेत. त्यातून घटक पक्षांऐवजी भाजपमधील नेत्यांकडून …

Read More »

मकरसंक्रातीनंतर राज्यात थंडी का वाढली?

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा आणि दाट धुक्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागांत पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट …

Read More »

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) काही दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात येणार तर काही गाड्यांना विलंब होणार आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागपूरमार्गे धावणाऱ्या व रद्द होणा-या गाड्यांमध्ये १२१७१ एलटीटी- हावडा …

Read More »

(भाग:211) हरि अनंत हरि कथा अनंता:अर्थात प्रभु श्रीराम की कथा भवसागर को पार करने वाली

(भाग:211) हरि अनंत हरि कथा अनंता:अर्थात प्रभु श्रीराम की कथा भवसागर को पार करने वाली है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रामचंद्र के चरित सुहाए, कलप कोटि लगि जाहि न गाए.। ऐसे कई भावपूर्ण भजनों से गुरूवार को गूंज रहा था हेरहंज प्रखंड। अवसर था श्रीहनुमंत प्राण प्रतिष्ठा व श्रीलक्ष्मीनारायण महायज्ञ के तीसरे दिन गुरूवार को यज्ञशाला में पूजन का। …

Read More »

नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी का केले लेखणी बंद आंदोलन सुरु? वाचा

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी सध्या लेखणीबंद आंदोलन करीत आहे. कळमेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर कारवाई करा ही त्यांची मागणी आहे. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. कळमेश्वरतहसील कार्यालयात प्रितम शेंडे महसूल सहायक पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांना स्थानिक दोन नागरिकांनी त्रयस्तांच्या कामाबाबत विचारणा केली आणि “ कामकाज जमत नसेल तर राजीनामा …

Read More »