पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं. अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे दादांचं स्वप्न असलेल्या मुख्यमंत्रीपदावरुनच …
Read More »बैठकीतच मारण्याचा होता डाव? : नागपुरात आमदारावर केला आरोप
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी कॉंग्रेसकडून पूर्व विदर्भातील जिल्हानिहाय आढावा बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला. काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार व आमदार विकास ठाकरे यांच्यात जोरदार वादावादी आणि बैठकीतच जोरदार राडा झाला. या बैठकीतच माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक आरोप जिचकार यांनी केला. तर, विकास ठाकरे यांनी …
Read More »शेतकऱ्यांच्या 7/12 वर नोंदी घेण्यास टाळाटाळ : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करा
शेतजमिनीच्या 7/12 वर वारस नोंद करण्याची बरीच प्रकरणे राज्यात प्रलंबित आहेत. माहितीनुसार एखादा माणूस मयत झाला. तर त्याच्या नावावर त्याचे जे – जे वारस असतील संबंधित कुटुंबातील व्यक्ती कागदपत्रे देऊन 7/12 नोंद घेण्याची जबाबदारी तलाठी यांची आहे. त्याची नोंद आता ऑनलाईन होते. ह्या नोंदी घेण्यास तलाठी विलंब लावतात. त्यानंतर मंडळ अधिकारी यांच्या लॅपटॉपवर वारस ठराव मंजुरीसाठी येतो. मंडळ अधिकारी यांच्यावर …
Read More »(भाग:118) हर संसारी मनुष्य माया मोह के आधीन विविध अनिष्ठ पाप ग्रह व्याधियों से ग्रसित है
भाग:118) हर संसारी मनुष्य माया मोह के आधीन विविध अनिष्ठ पाप ग्रह व्याधियों से ग्रसित है टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट,संपर्क 9822550220, संसार का हर मनुष्य जाति का प्राणी मायाधीन अनेक दोषों से ग्रसित है । हर व्यक्ति जो ❛माया❜ के आधीन है उसमे चार दोष विधमान होते ही हैं। तो अब प्रश्न यह है कि क्यों ये दोष होते …
Read More »नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मारामारी!
नागपुरात आज (दि.१२) महाकाळकर सभागृहात झालेली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक चांगलीच वादळी ठरली. मर्यादित प्रवेश असताना या सभागृहात मोठी गर्दी झाली. माध्यम प्रतिनिधींशी देखील कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याने वातावरण अधिकच तापले. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी अमरावतीला बैठक झाली. आज पूर्व विदर्भ विभाग बैठक सुरू असताना गोंधळ पाहायला मिळाला. यानिमित्ताने नागपुरातील काँग्रेसची गटबाजी उघड झाली आहे. शहर अध्यक्ष आमदार विकास …
Read More »मोदी सरकार ने केंद्र शासित प्रदेशों के लिए किराएदार-मकान मालिकों के हित में लिया बड़ा फैसला
मोदी सरकार ने केंद्र शासित प्रदेशों के लिए किराएदार-मकान मालिकों के हित में लिया बड़ा फैसला टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक:संपर्क:9822550220 नई दिल्ली । PM मोदी कैबिनेट ने तीन केंद्रशासित प्रदेशों के लिए किरायेदारी नियमों को मंजूरी दी केंद्रीय मंत्रिमंडल ने अंडमान और निकोबार, दादरा और नगर हवेली तथा दमन के निवासी किराएदार और मकान-मालिकों के हित में काबिले तारीफ बडा फैसला …
Read More »DCM पवार तरफ से पेश 9000 से ज्यादा दस्तावेजों में खामियां? 9 नवंबर को EC करेगा सुनवाई
DCM पवार तरफ से पेश 9000 से ज्यादा दस्तावेजों में खामियां? 9 नवंबर को EC करेगा सुनवाई टेकचंद्र शास्त्री:सह-संपादक मों•9822550220 नई दिल्ली । चुनाव आयोग ने अजित पवार गुट की ओर से किए गए दावों पर शरद गुट को 30 अक्टूबर तक जवाब दाखिल करने को कहा है। नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी (NCP) के नाम और सिंबल पर शरद पवार और …
Read More »महाराष्ट्रातील 4 सुपुत्र इस्रायल युद्धभूमीवर सज्ज!
जन्माला आलेल्या वर्ष-सव्वा वर्षाच्या इस्रायली बालकांना पळवून कोंबड्यांच्या खुराड्यात डांबून त्यांना निर्घृणपणे ठार मारणे, मुली-विवाहितांचे घरांतून अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, त्यांचे विवस्त्रावस्थेतील फोटो व्हायरल करणे, वयस्क स्त्रियांवरही अत्याचार करणे, अशा अमानवीय अन् क्रूर कृत्यांविरोधात आता इस्रायलच्या घराघरांतून तरुण अत्याचारी ‘हमास’ या दहशतवादी संघटनेविरोधात युद्धात उतरले आहेत. लष्करी गणवेश घालूनच तरुण युद्ध लढत आहेत. माझी दोन मुले आणि दोन …
Read More »३००० कंत्राटी पोलीस भरती होणार : अपुऱ्या मनुष्यबळामुळे शासनाचा निर्णय
मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, येथील कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी दिसते. त्यामुळे मुंबईकरांना योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस दलात ३००० कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. मुंबई पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाची संख्या लक्षात घेता, पोलिसांची शिपाई पदभरती होईपर्यंत गृह …
Read More »राज्यात दहा दिवस उन्हाचे! हवामान विभागाचा अंदाज
उन्हाळा आहे की काय,असा प्रश्न सर्वांना पडत आहे. कारण, सर्वत्र असह्य उन्हाचे चटके बसत आहे.राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, विदर्भातील तापमान सरासरी ३५ अंशांवर गेले आहे. मराठवाडा, उत्तर …
Read More »
विश्वभारत News Website