Breaking News

राज्य

मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघा न? : गारपिटीचा पिकांना तडाखा,संपामुळे पंचनामे रखडले

राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले. लातूर वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा …

Read More »

संपामुळे महसुलात मोठी घट : दस्त नोंदणी निम्म्यावर

कर्मचाऱ्यांच्या संपाचा दस्त नोंदणीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील, विशेषत: ग्रामीण भागांतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत कर्मचारी नसल्याने दस्त नोंदणी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलात मार्चमध्ये घट होईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करण्यात येते. त्यातून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याला मोठा महसूल मिळतो. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी …

Read More »

‘जुन्या पेन्शन’वर फडणवीस यांचे मोठे विधान

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. आज आम्ही निर्णय घेतला तरी आमच्यावर लगेच बोजा येणार नाही; पण राज्य म्हणून विचार करावाच लागेल. त्यामुळे जुन्या पेन्शनबाबत विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारने अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून त्याची पूर्तता केली जाईल. याशिवाय याबाबतचा कृती अहवाल पुढील वर्षी फेब्रुवारी, …

Read More »

राज्य अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळाले? वाचा ठळक मुद्दे

राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) …

Read More »

एप्रिलपासून वीज दरवाढ!

नागरिकांच्या खिशाला पुन्हा महागाईचा झटका मिळण्याची शक्यता आहे.मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणीत सहभागी झालेल्यांना आता 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती 1 एप्रिल 2020 पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम …

Read More »

भाजप आमदाराची मंत्र्याविरोधात आयएएस अधिकाऱ्याकडे तक्रार

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सारं काही सुरळीत सुरु आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. या दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. …

Read More »

‘जुन्या पेन्शन’साठी 14 मार्चपासून बेमुदत संप : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा निर्णय

प्रलंबित जुनी पेन्शन योजनेची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून येत्या 14 मार्चपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. नाशिक येथे रविवारी पार पडलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाची महत्वाची बैठक नाशिक येथील नागरी सेवा प्रबोधिनी येथे पार पडली. या सभेत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना …

Read More »

महाविकास आघाडीचा 5 पैकी 3 जागांवर दणदणीत विजय, भाजपला फक्त 1 जागा

✍️मोहन कारेमोरे : शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यांचे ५ पैकी 3 जागेवरील उमेदवार निवडून आले आहे. नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने गमावली असली तरी, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने अपेक्षित यश मिळविले आहे. दुसरीकडे निवडणूकीत भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी …

Read More »

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तहसिलदारांचा दणका

भाजपचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज तहसीलदार दगडू कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क देण्याचा आदेश तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा दिली आहे. प्रकरण काय? 7 जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील …

Read More »

नारायण राणेंनी घातली शिवसेनेच्या महिला नेत्याशी हुज्जत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले की, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना ठाकरे शिवसेना गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितले. यावर …

Read More »