Breaking News

राज्य

समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला : कामावर प्रश्नचिन्ह

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत असताच आता समृद्धी महामार्गाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. काम पूर्ण होण्यापूर्वीच समृद्धी महामार्गावरील ब्रिज कोसळला आहे. समृद्धी महामार्गावर घोटी ते नाशकातील सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिज कोसळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समृद्धी महामार्गावर घोटी ते सिन्नर दरम्यान गांगडवाडी ब्रिजचे काम अद्याप …

Read More »

आठवडाभरात अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार!शिंदे-फडणवीस सरकारकडून निर्णायक हालचाली

राज्यातील 20-25 अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवडाभरात केल्या जाणार आहेत. विविध टप्प्यांत या बदल्या जाहीर केल्या जातील. या बदल्यांमध्ये मंत्रालयाव्यतिरिक्त इतरही काही बदल्या केल्या जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याशिवाय पोलिस दलात महत्त्वपूर्ण फेरबदलही केले जातील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. महसूल विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहनिर्माण विभागात या बदल्या होतील, अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे. राज्य सरकारतर्फे …

Read More »

विकास निधि के अभाव में जर्जर अवस्था मे 233 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र : स्वास्थ्य मंत्रालय के समक्ष बदनुमा दाग

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री मुंबई ।महाराष्ट्र राज्य में ग्रामीण स्वास्थ्य केंद्र रीढ़ माने जाते हैं। महाराष्ट्र के अधिकांश प्राथमिक स्वास्थ्य केन्द्रों की हालत बहुत खराब है और एक चौंकाने वाला तथ्य सामने आया है कि लगभग 233 प्राथमिक स्वास्थ्य केन्द्र या तो जर्जर अवस्था मे हैं या खतरनाक घोषित कर दिये गये हैं। हालांकि इन प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों की मरम्मत या …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या दुर्लक्षतेमुळे २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीस : आरोग्य विभाग हतबल

राज्यातील ग्रामीण आरोग्याची मदार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अत्यंत वाईट असून जवळपास २३३ प्राथमिक आरोग्य केंद्र एक तर मोडकळीला आली आहेत वा धोकादायक म्हणून जाहीर झालेली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी वा नव्याने बांधण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केले असले तरी निधी नसल्याने खोळबले आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या १८३९ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी तब्बल …

Read More »

आज महाराष्ट्र दिवस विशेष : राज्य का गठन कब और कैसे हुआ था।

मुंबई /नागपुर। जिसे आमतौर पर महाराष्ट्र दिवस (मराठी: महाराष्ट्र दिवस) के रूप में जाना जाता है, भारतीय राज्य महाराष्ट्र में एक राज्य अवकाश है, जो भारत में महाराष्ट्र राज्य के गठन की याद दिलाता है। 1 मई 1960 को बंबई राज्य के विभाजन से बना है महाराष्ट्र। देश को आजादी के उपरान्त मध्य भारत के सभी मराठी इलाकों का संमीलीकरण …

Read More »

सावरकर ‘लक्ष्य’, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा : मोहन कारेमोरे यांचा गंभीर आरोप

मविआची जाहीर सभा रविवारी नागपुरातील नंदनवन, दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत केला. भाजपने या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या …

Read More »

सात जणांना जन्मठेपेची शिक्षा : तुमसरातील (भंडारा) सोनी हत्याकांड

राज्याला हादरवून सोडणार्‍या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. खून करून साडेतीन कोटी लंपास …

Read More »

फडणवीस ने उठाए हिंदुत्व पर सवाल, पूछा-क्या राहुल गांधी ने कभी बालासाहाब को श्रद्धांजलि दी?

✍️टेकचंद सनोडिया/प्रतिनिधी महाराष्ट्र में वीर सावरकर गौरव यात्रा निकाल रहे DCM देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे पर सवाल उठाए. उन्होंने ठाकरे से पूछा, उद्धव जी आप राजीव गांधी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देते हैं. क्या सोनिया गांधी या राहुल ने कभी बालासाहेब ठाकरे को श्रद्धांजलि दी है या सम्मान दिखाने के लिए एक बार ट्वीट भी किया है? जिसे …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कोसळले चीनच्या उपग्रहाचे तुकडे

चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. यावर इस्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने शिक्कामोेर्तब केले. कधी घडली घटना? इस्रोने या बाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. मागील वर्षी 2 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास एक भली मोठी …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीत भूकंप

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता …

Read More »