Breaking News

राज्य

भिकार्‍याची संपत्ती कोटींच्या घरात

भिकाऱ्याकडे दोनवेळच्या जेवणाची वानवा असल्याने तो भीक मागतो. परंतु, हा भिकारी कोट्यधीश असेल तर… त्याचे मासिक उत्पन्न तुमच्यापेक्षाही जास्त असेल तर… त्याच्याकडे तुमच्यापेक्षाही जास्त संपत्ती असेल तर… होय, मुंबईतील एका कोट्यधीश भिकार्‍याचे महिन्याचे उत्पन्न चक्क 75 हजार रुपये आहे. एवढेच नाही, तर आलिशान फ्लॅटसह त्याची तब्बल 7.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भारत जैन याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. …

Read More »

नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …

Read More »

शेतकऱ्यांनो, पेरणी करताय? आधी कृषी आयुक्तांचे आवाहन काय? वाचा…!

बिपरजॉय चक्रीवादाळामुळे मान्सून चांगलाच प्रभावित झाला. मान्सूनच जूनच्या अखेरीस आगमन झालं आहे. हवामान विभागाकडून 27 जूनला राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही पेरणीची लगबग सुरू केली आहे. …

Read More »

‘कोरोना’ घोटाळा : IAS संजीय जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?

मुंबईत सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र सुरु आहे. या छापेमारीनंतर महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना समन्स बजावला होता.त्यांची चौकशीही झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे. विशेष म्हणजे कथित कोविड सेंटर …

Read More »

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणात पाणीसाठा कमी खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, …

Read More »

राहुल गांधी ने OBC समाज से माफी मागना चाहिए : डॉ.आशीष देशमुख ने कांग्रेस को लताडा

नागपुर : पूर्व विधायक एवं भाजपा नेता डा आशीष देशमुख ने कहा कि कांग्रेस नेता राहुल गांधी ने देश के ओबीसी समाज से माफी मागना चाहिए? अन्यथा समाज उन्हे माफ नहीं करेगा।वे यहां नांदा-कोराडी स्थित नैवेद्यम सभाग्रह मे आयोजित भाजपा मे प्रवेश समारोह मे बोल रहे थे। डा देशमुख ने कहा कि प्रधान मंत्री नरेंद्र मोदी से राहुल गांधी ने …

Read More »

‘प्रबंधन की लालफीताशाही से PWD’ में पदोन्नती,तबादला घोटाला

मुंबई : तमाम नियमों को लेकर लोक निर्माण विभाग के नागपुर, अमरावती ,औरंगाबाद, नाशिक पुणे और कोकण विभाा PWD में प्रमोशन तबादलों का अंबार लगा हुआ है। कार्यपालक अभियंता (नागपुर) जनार्दन भानुसे को अधीक्षण अभियंता पद का प्रभार दिया गया है। भानुसे से भी अनेक वरिष्ठ अधिकारी मौजूद हैं। प्रशासन ने भानुसे को पदोन्नत ताबादला क्यों दिया गया है पदोन्नती …

Read More »

अब्दुल सत्तार यांनी केला कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोगस टोळीने अकोल्यात खंडणीसाठी घातलेल्या धाडीची चर्चा सुरूच आहे. असे असतानाच आता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेल्या 150 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून …

Read More »

शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा…!!!

सततच्या झोडपणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …

Read More »

राहुल गांधी की सदस्यता खत्म और विपक्षी महागठबंधन मे दरार पडना शुरु!

नई दिल्ली : कांग्रेस पार्टी के बेहूदा बकवास वादी नेता राहुल गांधी की संसदीय सदस्यता निरस्त होने से जहां तमाम कांग्रेसी कार्यकर्ताओं मे नाटकीय असंतोष व्याप्त है! वहीं NCP चीफ शरदचंद्र पवार के चेहरे मे संदेहस्पद खुशियों की झलक साफ दिखाई दे रही है? राजनैतिकों के तर्कसंगत आरोप के मुताबिक राकापा अध्यक्ष शरदचंद्र पवार को जितना खतरा श्रीमती सोनियां गांधी …

Read More »