Breaking News

कृषिसंपदा

खासदारांच्या दारात शेतकरी संघटनेचे “राखरांगोळी” आंदोलन

वर्धा प्रतिनिधी :- केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. दि. २४ सप्टेंबर २०२९ रोजी, वर्धा याथिल मा. खासदार रामदासजी तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सहा महिने शेतकर्‍यांनी मातिमोल भ‍वाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले …

Read More »

नविन शेतीविषयक कायदयामुळे शेतक-यांना नवसंजीवनी प्राप्त होणार – खासदार रामदास तडस

*  एमएसपी व कृषी उत्पन्न बाजार समिती हे घटक पुर्वीप्रमाणे 100 टक्के अबाधीत राहणार. *  विरोधकांनी विधेयकाचा अभ्यास न करता भ्रम तयार करु नये. नवी दिल्ली: काल जी शेतीविषयक विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेने मंजूर केली, ती ऐतिहासिक स्वरुपाची असुन शेतक-यांच्या आयुष्यात क्रांती व सकारात्मक बदल करणारी आहे. कायदा केल्याशिवाय कोणत्याही बाबतीत बदल घडवता येत नाही. जुन्या राज्यकत्र्यांनी शेतक-यांच्या हितार्थ फक्त भाषणबाजी …

Read More »

वर्धा :- सोयाबीन उत्पादक शेतक-यांचा प्रश्न लोकसभेत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केला मुद्दा

* खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 428 व नियम   377 अंतर्गत  उपस्थित  केला मुद्दा. * केन्द्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री. नरेन्द्र सिंह तोमर जी   यांनी दिले  अतारांकित  प्रश्नाला उत्तर. * नियम 377 अंतर्गत सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी रु. 50   हजार रुपये मदत  करण्याची मागणी दिल्ली/वर्धा : शेतात पिकणारे धान्य हेच शेतक-याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. महाराष्ट्रात कापसानंतर सर्वात जास्त …

Read More »

सी.सी.आय. व्दारे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावे – खासदार रामदास तडस

केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सन 2020-2021 करिता वर्धा जिल्हयाने सी. सी. आय. मार्फत सर्वप्रथम विदर्भात नोंदणीकृत शेतक-यांचा कापूस खरेदी केला. मागील हंगामात सी. सी. आय. ने वर्धा बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्या संपुर्ण शेतक-यांचा कापूस हमी भावात …

Read More »

*कपाशीवरील लाल्या*

*कपाशीवरील लाल्या* *कपाशीचे उत्पादन कमी येण्याच्या कारणामध्ये “लाल्या’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. “लाल्या’ विकृती ही नत्र, मॅग्नेशिअम आणि जस्ताची कमतरता आणि अन्य कारणांमुळे दिसून येते.* *लक्षणे – ::* कपाशीची प्रारंभीची पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानांमधील हरितद्रव्य नष्ट होऊन अंथोसायनीन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. लाल झालेली पाने …

Read More »

सिरपूर येथे जनावरांना लसीकरण

नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या …

Read More »

शेतातील उभे पिक नष्ट करून व त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा

🔹 भारत मुक्ती मोर्चा न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन करणार 🔹पत्रकार परिषदेत दिली माहिती-भद्रावती तालुक्यातील प्रकार चंद्रपूर(25 ऑगस्ट ):-वसंत वारलू दडमल हे गेल्या पंधरा वर्षापासून सरकारी पडीत जमीनीवर ६ एकर त्यांच्या ताब्यातील शेतावर शेती करीत आहे. व तसेच गावातील ईतर ३० ते ४० शेतकरी सुध्दा या प्रमाणे सरकारी पडीत जमीनीवर शेती करित आहेत. वसंत वारलू दडमल व त्यांच्या कुटुंबीयाकडे जिवन …

Read More »

पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा मोबदला त्वरीत द्या…

पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी… पोंभूर्णा प्रतिनिधी- पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात .तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो. परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न …

Read More »

क्रुषी दुताकडुन शेतकऱ्यांना फवारणी चे मार्गदर्शन. अंकिता कोल्हे चा ऊपक्रम.

वरोरा-  डॉ. पंजाबराव देशमुख क्रुषी विद्यापीठ अकोला ,नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालीत असणाऱ्या क्रुषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अंकिता मारोती कोल्हे या क्रुषी दुतानी ग्रामीण जाग्रुकता कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकावर तंत्रशुद्ध पद्धतीने फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले.     सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंदअसल्यानेक्रूषीमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात …

Read More »

येन्सा येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रशिक्षण. श्रद्धा दुसाने चा ऊपक्रम.

वरोरा – सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व …

Read More »