Breaking News

कृषिसंपदा

मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन चंद्रपूर दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. दि. 1 जुलै 2021 रोजी …

Read More »

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध , शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध Ø शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 22 जून: खरीप 2021 या हंगामात प्रमाणित धान बियाण्यासाठी शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महाबीजचे इतर प्रमाणित वाणासोबतच धान एमटीयु-1010 या वाणास सुद्धा अनुदान आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान एमटीयु – 1010 या वाणास 1 हजार रुपये …

Read More »

राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø जून अखेरपर्यंत 50 टक्के वाटप करण्याचे निर्देश चंद्रपूर दि. 18 जून : खरीप हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा हंगाम असून त्याचा संपूर्ण वर्षाचा डोलारा यावरच अवलंबून असतो. शेतक-याला आजच्या घडीला पीक कर्जाची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवून शेतक-याला दिलासा द्यावा. तसेच जून अखेरपर्यंत या बँकांनी 50 टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट …

Read More »

गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यसह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यसह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा   – जलसंपदा मंत्री जयंत पाटील  मुंबई, दि. 14 : गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्यीय यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. गतवर्षी आलेल्या गोसेखुर्द प्रकल्पातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री.पाटील बोलत होते. यावेळी मदत व …

Read More »

ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल

ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल*      शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांना मार्गदर्शन करण्याकरिता ध्रुवतारा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली असून अंबादेवी वार्ड  येथे कंपनीच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 10 जून 2021रोजी श्री विठ्ठल राव सोनेकर माजी प्राचार्य लोया माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरोरा यांच्या हस्ते  करण्यात आले     शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील …

Read More »

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन

हंगामासाठी बळीराजा सज्ज – 4 लाख 82 हजार हेक्टरवर पिकांचे नियोजन चंद्रपूर, खरीप हंगामासाठी मशागतीची कामे आटोपून शेतकरी सज्ज झाला आहे. बि-बियाणे, खतांची जुळवाजुळव अंतिम टप्यात आहे. हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला असून, मृग नक्षत्राला गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावून गेला. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या …

Read More »

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प

विषमुक्त शेती गावागावात तयार व्हावी!   – जागतिक पर्यावरण दिनी सोडावा संकल्प नागपूर, चीननिर्मित कोरोना विषाणुने जगात धुमाकूळ घातला. यामुळे मानवाने आपण निसर्गापुढे किती फिके पडतो, याचाही अनुभव घेतला. मागील टाळेबंदीने जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा समतोल वाढला होता. शिवाय प्रदूषणही घटले होते. सर्वांना शुद्ध हवा मिळू लागली होती. पंजाबातील लोकांना तर थेट हिमालयाचे दर्शन घडले होते. हा सर्व चमत्कार प्रदूषणाची पातळी …

Read More »

खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार

खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार Ø अधिका-यांना बांधावर जावून ‘शेतकरी संवाद’ करण्याच्या सुचना Ø पालकमंत्र्यांकडून शेतक-यांची विचारपूस व बियाणांचे वाटप Ø इतरही विषयांचा घेतला आढावा चंद्रपूर,दि.4 जून : खरीप हंगामाला पुढील आठवड्यापासून सुरवात होत आहे. यावर्षी मान्सूनही चांगला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना उच्च प्रतीचे बियाणे व खते वेळेवर मिळणे गरजेचे …

Read More »

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये , कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये Ø कृषी विभागाचे आवाहन चंद्रपूर दि. 3 जून : 2  ते 4 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दि. 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान …

Read More »

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी जिल्हा बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याबाहेरील शेतीवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांची मागणी वैनगंगा नदीकाठावर जिल्ह्यातील अनेकांची शेती मात्र जिल्हाबंदिमुळे अडचण गडचिरोली- शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या या-त्या काठावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती असून जिल्हाबंदी मुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यास अडचण …

Read More »