Breaking News

कृषिसंपदा

बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा ; भाऊसाहेब बऱ्हाटे

बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा; भाऊसाहेब बऱ्हाटे Ø शेतकऱ्यांकडून अनधिकृत बियाण्यांच्या पाकिटाची होळी करत निषेध व्यक्त       चंद्रपूर दि.9 मे : कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या शेत पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचाच फायदा घेत काही बियाणे कंपन्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक लूट करीत असतात. नुकतेच कृषी …

Read More »

पारंपरिक शेती आणि आश्चर्यकारक फायदे

पारंपरिक शेती आणि आश्चर्यकारक फायदे गाय ही आपल्या सगळ्यांसाठी मातेसमान आहे. गाईच्या शेणात, गाईच्या दुधात, गाईच्या मूत्रात जी शक्ती आहे, ती अन्य कशातही नाही. गोमूत्र तर मनुष्यासाठी उपकारक ठरले आहे. गोमूत्राचा औषधी उपयोग केला जात असून, त्यापासून अनेक असाध्य आजार बरे होत आहेत. असा अनुभव असंख्य लोकांनी घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गोमूत्रासंदर्भात अनेक वेळा अनेक प्रकारचे संशोधन करण्यात …

Read More »

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  – शेतकरी संघटनेची मागणी 

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  * शेतकरी संघटनेची मागणी  चंद्रपूर  –  सरकारने शेतकर्‍यांची सध्याची निकड व आर्थिक स्थिती लक्षात घेता तसेच पुढील हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने तातडीने धानाचे चुकारे व बोनस देण्याची मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिव यांचेकडे केली आहे.               केंद्र …

Read More »

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे मदतीसाठी पात्र अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. २६ मार्च : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकèयांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले …

Read More »

कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

  चंद्रपूर- शेतकर्‍यांमध्ये कृषी कायद्यासंदर्भात जागृती व्हावी, त्यांना आपल्या घटनादत्त हक्कांची जाणीव व्हावी, हे सांगण्यासाठी अ‍ॅड्. दीपक चटप यांनी ज्या तळमळीने लिखाण केले, ते कौतुकास्पद आहे. कृषी कायद्यांची सखोल चिकित्सा करताना न्यायाधिकरणाची गरज त्यांनी प्रभावीपणे प्रतिपादित केली आहे. मुळात कृषी न्यायाधिकरण स्थापन व्हावे, ही संकल्पना या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरावा इतकी महत्तम आहे. नवे कृषी कायदे शेती धोरणाच्या हितासाठी ऐतिहासिक …

Read More »

आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा चंद्रपूर, दि. 10 मार्च : चंद्रपूर आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे उपस्थितीत दिनांक 5 मार्च रोजी वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रविंद्र मनोहरे, कार्यक्रम समन्वयक …

Read More »

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट चंद्रपूर, दि. 10 मार्च : कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका भद्रावती येथील विक्री केंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी  नुकतेच भेट देवून पाहणी केली. सदर विक्री …

Read More »

वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

वर्धा : आर्वी SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव …

Read More »

*प्रा.अनील पोडे यांचा आदर्श वाढदिवस.*

*वृद्धांना दिला काठीचा आधार* कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून “सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूर” चे अध्यक्ष प्रा.अनील पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यासाठी त्यांनी वरोडा,नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरीत केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे उपस्थित होते.तर माजी सरपंच सुनील वांढरे,उपसरपंच …

Read More »

शेतमाल विक्रीवर शेतकऱ्यांना बोनस देणारी “जय सरदार” पहिली शेतकरी उत्पादक कंपनी – नरेंद्र नाईक

बुलढाणा : मलकापूर ( बो) :- आज घडीला संपूर्ण भारत देशात एकूण दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. अशीच एक कंपनी  बुलढाणा जिल्ह्यात कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था द्वारा तयार करण्यात आली जय सरदार कृषिविकास शेतकरी उत्पादक कंपनी मागील 5 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे …

Read More »