Breaking News

विदर्भ

केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी , शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी      

* केंद्र सरकारने कोरोना महामारीचे भयावह रूप व वाढता प्रकोप बघता कोरोना ला ” राष्ट्रीय आपत्ती ” जाहीर करावी * शेतकरी संघटनेची मा. पंतप्रधान यांचेकडे मागणी    चंद्रपूर, 17 एप्रिल  –  देशात कोरोनाचा भयावह प्रकोप,मोठ्या प्रमाणात मृत्यूचे थैमान,राज्यांची ढासळलेली अर्थव्यवस्था या सर्व गंभीर बाबी असून यामुळे लोकशाहीचा आधार असलेल्या देशातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची …

Read More »

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू , पाच तास भटकंती पण खाट उपलब्ध झाली नाही

‘व्हेंटीलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू     – खाटेसाठी पाच तास भटकंती चंद्रपूर- महानगरातील एका बाधितासह त्याचे नातेवाईक गुरूवारी रात्री तब्बल पाच तास ऑटोतून ‘व्हेंटीलेटर’च्या खाटेसाठी वणवण भटकले. पण खाट उपलब्ध झाली नाही. अखेर शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास या बाधिताचा मृत्यू झाला. महानगरातील स्वावलंबी नगर परिसरातील रहिवासी किसन पोहाणे हे दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले. नातेवाईकांनी त्यांना दुर्गापूर …

Read More »

गोवरी खाणीत अपघात,आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक,5 कर्मचारी जखमी

गोवरी खाणीत  अपघात  – आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक – 5 कर्मचारी जखमी राजुरा- नादुरूस्त डंपर गाडी दुरूस्तीला नेत असताना वेकोलीच्या आरसी इमारतीवर धडकली. भिंत कोसल्याने या कार्यालयात काम करणारे पाच कर्मचारी जखमी झालेत. ही घटना वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-1 खाणीत शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या खाणीच्या आरसी कार्यालयालगत डंमर ठेवल्या जाते. शामराव मुसळे नामक …

Read More »

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा    – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र मुंबई, कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, जेणेकरून सरकार पीडित लोकांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) वापरू शकेल, असे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा एक भाग म्हणून सर्व राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदे तयार करण्यात …

Read More »

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन चिमूर . चिमूर(16 एप्रिल)- चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव, दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर क्रांतीनगरी टाइम्स या डिजिटल न्युज पोर्टल चे संपादक गणपत खोबरे (वय 41वर्षे) यांचे निधन दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 11.30 चे दरम्यान झाले.        गणपत मनीराम खोबरे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता, …

Read More »

सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी,एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन

सात केंद्रांवरून कोव्हिड चाचणी, एकाच केंद्रावर गर्दी न करण्याचे महापौरांचे आवाहन चंद्रपूर, ता. १६ : नागरिकांच्या सोयीकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. नागरिकांनी कुठल्याही एका विशिष्ट केंद्रावर गर्दी न करता सोयीनुसार गर्दी नसलेल्या केंद्रावर चाचणी करावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे …

Read More »

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू *लसीकरणाचा वेग वाढवा, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या *तातडीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांचे निर्देश चंद्रपूर, ता. १६ : कोव्हिडची लाट थोपवायची असेल तर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा. नवे लसीकरण केंद्र सुरू करा. नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार …

Read More »

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा

कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांसाठी हंसराज अहीर यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणा चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे वाढते संक्रमण हि चिंतेची बाब बनली असून कोरोनाच्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर करिता वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असतांना रुग्णांचे  तसेच त्यांच्या परिवाराचे हाल होत आहे.  कोरोनाची दुसरी लाट हि गंभीर स्वरूपाची असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरत आहे असे सांगतांना पूर्व …

Read More »

कोव्हीड नियमांचे उल्लंघन,गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई

गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई,कोव्हीड नियमांचे उल्लंघन चंद्रपूर १२ एप्रिल – शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृह, सिटी मोबाईल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.     मनपा पथकामार्फत झोन क्र. 1 अंतर्गत पाहणी सुरु …

Read More »

आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल १३० व्या भिमजयंती निमित्याने विशेष लेख आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे आंबेडकरी …

Read More »