Breaking News

राज्य

आज महाराष्ट्र दिवस विशेष : राज्य का गठन कब और कैसे हुआ था।

मुंबई /नागपुर। जिसे आमतौर पर महाराष्ट्र दिवस (मराठी: महाराष्ट्र दिवस) के रूप में जाना जाता है, भारतीय राज्य महाराष्ट्र में एक राज्य अवकाश है, जो भारत में महाराष्ट्र राज्य के गठन की याद दिलाता है। 1 मई 1960 को बंबई राज्य के विभाजन से बना है महाराष्ट्र। देश को आजादी के उपरान्त मध्य भारत के सभी मराठी इलाकों का संमीलीकरण …

Read More »

सावरकर ‘लक्ष्य’, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा : मोहन कारेमोरे यांचा गंभीर आरोप

मविआची जाहीर सभा रविवारी नागपुरातील नंदनवन, दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत केला. भाजपने या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या …

Read More »

सात जणांना जन्मठेपेची शिक्षा : तुमसरातील (भंडारा) सोनी हत्याकांड

राज्याला हादरवून सोडणार्‍या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील सोनी हत्याकांडात दोषी सर्व सात आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ( दि. ११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांडाच्या नऊ वर्षांनतर हा निकाल देण्यात आला आहे. शहानवाज उर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, सोहेल शेख, रफिक शेख, केसरी ढोले अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. खून करून साडेतीन कोटी लंपास …

Read More »

फडणवीस ने उठाए हिंदुत्व पर सवाल, पूछा-क्या राहुल गांधी ने कभी बालासाहाब को श्रद्धांजलि दी?

✍️टेकचंद सनोडिया/प्रतिनिधी महाराष्ट्र में वीर सावरकर गौरव यात्रा निकाल रहे DCM देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे पर सवाल उठाए. उन्होंने ठाकरे से पूछा, उद्धव जी आप राजीव गांधी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देते हैं. क्या सोनिया गांधी या राहुल ने कभी बालासाहेब ठाकरे को श्रद्धांजलि दी है या सम्मान दिखाने के लिए एक बार ट्वीट भी किया है? जिसे …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात कोसळले चीनच्या उपग्रहाचे तुकडे

चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. यावर इस्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने शिक्कामोेर्तब केले. कधी घडली घटना? इस्रोने या बाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. मागील वर्षी 2 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास एक भली मोठी …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीत भूकंप

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता …

Read More »

मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघा न? : गारपिटीचा पिकांना तडाखा,संपामुळे पंचनामे रखडले

राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले. लातूर वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा …

Read More »

संपामुळे महसुलात मोठी घट : दस्त नोंदणी निम्म्यावर

कर्मचाऱ्यांच्या संपाचा दस्त नोंदणीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील, विशेषत: ग्रामीण भागांतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत कर्मचारी नसल्याने दस्त नोंदणी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलात मार्चमध्ये घट होईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करण्यात येते. त्यातून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याला मोठा महसूल मिळतो. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी …

Read More »

‘जुन्या पेन्शन’वर फडणवीस यांचे मोठे विधान

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. आज आम्ही निर्णय घेतला तरी आमच्यावर लगेच बोजा येणार नाही; पण राज्य म्हणून विचार करावाच लागेल. त्यामुळे जुन्या पेन्शनबाबत विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारने अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून त्याची पूर्तता केली जाईल. याशिवाय याबाबतचा कृती अहवाल पुढील वर्षी फेब्रुवारी, …

Read More »

राज्य अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळाले? वाचा ठळक मुद्दे

राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) …

Read More »