Breaking News

मनोरंजन/सिनेमा/नाटक/संगीत/साहित्य

‘पुष्पा’वाली रश्मिका मंदाना…जरा दाढी-मिशी कर…!

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवला आहे. रश्मिका मंदान्नाचे गोंडस रूप आणि तिचे व्यक्तिमत्व इतके आकर्षक आहे की प्रत्येकजण तिच्यासाठी वेडा आहे, चाहत्यांनी तिला नॅशनल क्रशचा टॅगही दिला आहे. रश्मिका मंदाना सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, परंतु अलीकडेच रश्मिकाने इन्स्टाग्रामवर तिचा नो मेकअप लुक सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला …

Read More »

ऐश्वर्या-अभिषेक घेणार घटस्फोट! सलमान खानची चर्चा

उद्योजक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. या दोघींसोबत अभिषेक बच्चन नव्हता. दोघींच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र, चाहत्यांना थक्क केले. व्हायरल झालेल्या डीओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्या …

Read More »

तीन अफेअर, तरीही ‘ही’ अभिनेत्री अविवाहित

अजय देवगण व तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भोला’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अजयसह तब्बूच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होताना दिसत आहे. तब्बूने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तब्बू तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. अजूनही ती अविवाहितच आहे. पण तिचं नाव कलाक्षेत्रातील काही मंडळींशी जोडलं गेलं. ‘प्रेम’ चित्रपटामध्ये तब्बूसह संजय …

Read More »

खात-पित जा, हाडं दिसतात… अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि किक्रेटर विराट कोहली सोशल मीडियावर कपल गोल्स देत असतात. अनुष्काने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केले असून फोटोत विराट-अनुष्काची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे. अनुष्काच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Lewk 💜’ आणि रेडवाला हार्ट ईमोजी लिहिला आहे. हे कपल नुकतेच एका कार्यक्रमाला पोहोचले असून तेथेच दोघांनी फोटोशूट केले.हे फोटोशूट एका …

Read More »

अक्षय कुमार, टायगर श्राफ जखमी : शूटिंगमध्ये अपघात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळे तो त्याने ठरवल्यानुसार पोषक आहार खातो. रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्याच्या या जीवनशैलीचं नेहमी कौतुक होत असतं. त्याची आणखी एक विशेष गोष्ट …

Read More »

‘… तुला लाज वाटली पाहिजे’, या अभिनेत्रीवर चिडले हिंदू

एका फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने डीप नेक गाऊन परिधान केला होता. मात्र, तिने जो गाऊन परिधान केला त्यावर हिंदू देवीचा अपमान केला आहे. तापसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अशा अश्लील ड्रेससोबत मां लक्ष्मीचा हार घातला, तुला लाज वाटली पाहिजे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तापसीला लाज वाटली पाहिजे. …

Read More »

अभिनेत्री समांथाच्या हाताला गंभीर जखम : आधीच जीवघेण्या आजाराने ग्रस्त

केवळ साऊथच नव्हे तर अख्ख बॉलिवूड फिदा असलेल्या समांथा रूथ प्रभू ही अभिनेत्री सध्या मायोसिटीस सारख्या आजाराचा सामना करत आहे. आजारावर उपचार घेत समांथा पुन्हा कामाला लागली आहे. तिच्या नव्या प्रोजेक्टचं शुटींग देखील सुरू झालं आहे. पुष्पामध्ये ‘ऊं अंटावा’…’ गाण्यात समांथानं तिच्या ठुमक्यांनी अनेकांनी घायाळ केलं. त्यानंतर मात्र अभिनेत्री तिच्या आजारपणात पार खचून गेल्याचं दिसलं. पण दुखणं बाजूला सारून ती …

Read More »

अभिनेत्री प्राजक्ता माळीची लग्नासाठी कोणती अट?

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली आहे. प्राजक्ता माळीने दोन वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली. या …

Read More »

स्मिता पाटील आणि नाना पाटेकरचं काय आहे ‘रिलेशन’? वाचा…!

बॉलिवूडमध्ये एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणेही आवश्यक असते.त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते. कलाकारांना आपल्या अस्तित्वाची लढाई द्यावी लागते. कामातले वेगळेपण, स्पर्धा, चित्रपट आणि आगळ्यावेगळ्या भुमिका यातून कलाकाराला स्वत:ला सिद्ध करायचे असते. त्यामुळे प्रत्येक क्षण कलाकारांसाठी हा खूपच महत्त्वाचा ठरतो. त्यातून सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे …

Read More »

सिद्धार्थ-कियाराचा लग्न सोहळा अचानक थांबवावा लागला : काय कारण?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले असले तरी काहीतरी समस्या डोके वर काढत आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी 5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी 6 फेब्रुवारीला सूर्यगढ …

Read More »