विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या राज्यातील २९ हजार ४२९ सहकारी संस्थांच्या निवडणुका आता नवीन वर्षात होणार आहेत. तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहे. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. संबंधित सहकारी संस्थांना मतदारयाद्या तयार करण्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या असून, ३१ डिसेंबरपर्यंत मतदारयाद्या आलेल्या संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर …
Read More »आदिवासी हेमंत सोरेन ने झारखंड मुख्यमत्री का कार्यभार संभाला
आदिवासी हेमंत सोरेन ने झारखंड मुख्यमत्री का कार्यभार संभाला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रांची। चौथी बार हेमंत सोरेन ने CM का कार्यभार संभाल लिया है। झारखंड विधानसभा चुनाव के नतीजे 23 नवंबर को आए थे। चुनावों में झारखंड मुक्ति मोर्चा (जेएमएम) की अगुवाई वाले इंडिया ब्लॉक को 56 सीटों पर जीत मिली थी। नतीजे आने के बाद अगले …
Read More »चुनाव नतीजों पर अमृता फडणवीस का बयान
चुनाव नतीजों पर अमृता फडणवीस का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र राज्य में हुए विधान सभा चुनाव के नतीजों पर डिप्टी CM की पत्नी अमृता फडणवीस ने प्रतिक्रिया दी है कि लोक सभा चुनाव की गलतियों में सुधार हुआ है। देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस का कहना है कि राज्य की जनता ने प्रगति …
Read More »विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये ‘सेटिंग’!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याची चर्चा आहे. सर्वच केंद्रावर संशयाची सुई आहे.पोर्श कार अपघात प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या वडगाव शेरी मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून वडगाव शेरी मतदारसंघतातून विद्यमान …
Read More »चुनाव में BJP की जीत के लिए RSS ने की चार तरीकों से मदद
चुनाव में BJP की जीत के लिए RSS ने की चार तरीकों से मदद टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । गत शनिवार को महाराष्ट्र विधान सभा चुनाव के परिणामों के आए नतीजों में ‘महायुति’ गठबंधन ने ज़बर्दस्त जीत हासिल की है, जिसमें सबसे अहम किरदार बीजेपी का रहा है. 149 सीटों पर चुनाव लड़ने वाली भारतीय जनता …
Read More »नागपूर, पुण्यात झाले बनावट मतदान
विधानसभा निवडणुकीत आठ शहरी मतदारसंघात ६०० हून अधिक बनावट (टेंडर) मतदान झाले आहे, तर ३०० मतपत्रिकां बाद करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १६२ बनावट आणि ६५ मतपत्रिका वडगाव शेरी मतदारसंघातून मतदान बाद केले आहे., त्या खालोखाल कोथरूड मतदारसंघातील ९३ बनावट, तर १८ मतपत्रिका मतमोजणीवेळी बाद केल्या आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढले असून, विधानसभा निवडणुकीत या मतदारांची संख्या वाढल्याचे …
Read More »‘ईव्हीएम’ दुचाकीवरून नेल्याने गोंधळ आणि तणाव
गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. काही क्षणातच याठिकाणी अमरावती विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेला हा गोंधळ मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढत …
Read More »लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री के करकमलों भगवान बिरसा मुंडा की मूर्ति का अनावरण
लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री के करकमलों भगवान बिरसा मुंडा की मूर्ति का अनावरण टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा।मध्यप्रदेश शासन में केबिनेट मंत्री एवं लोक स्वास्थ्य यांत्रिकी मंत्री संपतिया उइके अपने अल्प प्रवास के दौरान छिंदवाड़ा पहुंची। इस अवसर पर तामिया में भगवान बिरसा मुंडा जी की मूर्ति का अनावरण किया गया। कार्यक्रम में पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया …
Read More »मतदानाचा ग्रामीण भागात उत्साह : शहरवासी उदासीनच
मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने राबविलेल्या विविध उपाययोजनांनंतरही शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह पुन्हा एकदा दिसून आला असून ग्रामीण भागातील मतदारांच्या उत्साहामुळे राज्यात सरासरी ६० -६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात …
Read More »राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड
महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत …
Read More »
विश्वभारत News Website