Breaking News

राज्य

राज्यात मल्टीफ्लेक्स, नाट्यगृह आणि सिनेमागृहांना परवानगी ; ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होणार*

    मुंबई – सिने रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना संकटामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली सिनेमागृहे उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या म्हणजेच शुक्रवारपासून ( दि. ५) राज्यातील सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व सिनेमागृहे मल्टिप्लेक्स आणि …

Read More »

राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाडातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर

*राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाडातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यावर* *शेतकार्यासोबत थेट संवाद साधून अडीअडचणी जाणल्या* *वडेट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करून सविस्तर माहिती घेतली* *पूरग्रस्तांना भरीव मदत देणार.. विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन* नांदेड/मुंबई/नागपूर/ चंद्रपूर – गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. या पुरामुळे अनेक …

Read More »

डॉक्टरांकडून रुग्णांच्या लुटीबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली नाराजी व्यक्त !

सांगली येथील कार्यक्रमात नाम. जयंत पाटील यांचे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ! सांगली : कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असे मत सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त …

Read More »

आंबेडकरी विचारवंत प्रा. सुशीला मूल-जाधव यांचे निधन

 नागपूरः ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत, लेखिका प्रा. सुशीला मूल -जाधव (वय ८१) यांचे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास स्थानिक कामठी मार्गावरील व्हिनस हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रा. मूल-जाधव या काही दिवसांपासून नागपूर येथे राहत होत्या. २९ ऑगस्ट रोजी कोव्हिड-१९ आजारामुळे त्यांना कामठी मार्गावरील आशा …

Read More »

नव – नियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावतील काय ?

चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाèया गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते. मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले. असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी …

Read More »

महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील

वर्धा प्रतिनिधी :-  मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे …

Read More »

इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा मास्टर प्लॅन तयार करावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांमधील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील 143 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश आहे. या प्रत्येक गावाचा झोनल मास्टर प्लॅन तसेच टुरीझम प्लॅन तयार करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्यात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडचणी व उपाययोजना बाबतचा आढावा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे …

Read More »

र्‍हदयविकाराच्या झटक्याने मृत पावलेल्या स्व.नामदेव गोपीनाथ पांचाळ यांच्या कुटुंबीयास १०,००० रुपयांची आर्थिक मदत

नांदेड(दि.10सप्टेंबर):-घुंगराळा ता.नायगाव येथील पांचाळ कुटुंबातील कर्ता पुरुष नामदेव गोपीनाथ पांचाळ यांचे दि.५-९-२० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले.त्यामूळे प्रतिकूल परिस्थिती असलेल्या पांचाळ कुटुंबियास वसंत सुगावे यांनी 10,000 रुपयांची मदत कली.व यापुढेही पांचाळ कुटूंबियांना अडीअडचणीच्या वेळी मदत व सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच प्रतिनिधि बालाजीराव मातावाड साहेब,सेवा निवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, किशन पा. सुगावे, मा.उपसरपंच …

Read More »

परभणी चे जिल्हाधिकारी यांना प्रकाश अवचार यांच्या मार्गदर्शनात लोककलावंत यांनी दिले निवेदन

  कोरोना महामारी मुळे राज्यात २२/३/पासून टाळे ब़दी ने सर्वत्र सामान्य जनता हवालदिल झालेली आहे अशातच कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रचार प्रसाराचे कार्य हे सर्व बंद पडल्यामुळे कलावंतांवर व उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण त्यांच्या कडे उपजीविकेचे साधन नसल्यामुळे कलावंतांचे सुद्धा सर्वत्र अतोनात हाल होत आहेत. म्हणून शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे. कलावंत जगेल कला जगेल कलावंत शिवाय समाजप्रबोधन …

Read More »

🔸मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू- बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे

केज(दि.8सप्टेंबर):-दि.7 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू …

Read More »