भाजपाच्या यादीत कोण? तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्रीपदांच्या याद्या तयार झाल्याचं बोललं जात आहे. यात अनेक नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. यात राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाकडून राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, अतुल सावे, माधुरी मिसाळ, संजय कुटे, जयकुमार रावल, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, नितेश राणे व …
Read More »महाराष्ट्र में BJP ऑपरेशन लोटस की तैयारी में : अन्य पार्टियों को लगेगा झटका
महाराष्ट्र में BJPऑपरेशन लोटस की तैयारी में?अन्य पार्टियों को लगेगा झटका टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । मीडिया रिपोर्ट में यह भी दावा किया जा रहा है कि NCP चीफ शरदचंद्र पवार की पार्टी के नेता भाजपा का दामन थामने की तैयारी कर रहे है। ऐसे में वो किसी भी वक्त या कुछ समय बाद भाजपा का …
Read More »अजितदादा ने चाचा शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने…!
अजितदादा ने चाचा शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने कसा तंज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। अजितदादा पवार ने शरद पवार से की मुलाकात तो शिंदे गुट ने तंज कसते हुए और कहा कि ‘उनका कोई वारिस हो सकता है’? महाराष्ट्र में एकनाथ शिंदे गुट की शिवसेना के नेता संजय शिरसाट ने कहा कि एनसीपी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस जरा इकडं लक्ष द्या! शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
सहा महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करीत महाराष्ट्र सरकारने बेरोजगारांना महिना दहा हजार रुपयांनी मानधन देण्याची मुख्यमंत्री युवा कार्य कौशल विकास प्रशिक्षण योजना लागू केली. भंडारा जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार आपले नाव नोंदवीत ह्या योजनेत सामील झाले. परंतु भंडाऱ्याच्या शासकीय विभागामध्ये नियुक्त झालेल्या ह्या बेरोजगारांना मागील सहा महिन्यापासून महिन्याचे दहा हजार रुपयांचे मानधन दिलेले नाही. शासनाने बेरोजगारांची थट्टा व फसवणूक केल्याचा आरोप करीत …
Read More »EVM पर खुल गई पोल, महाराष्ट्र में एक-एक सीट पर…!
EVM पर खुल गई पोल, महाराष्ट्र में एक-एक सीट पर…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र में चुनाव आयोग ने साफ किया कि सभी 288 विधानसभा सीटों पर 1440 VVPAT की पर्चियों की गिनती हुई. इनमें किसी भी तरह की कोई गड़बड़ी नहीं पाई गई है. इसके बाद से विपक्ष के आरोपों का एक तरह से अंत हो …
Read More »‘देवा भाऊ’ नागपुरात कधी येणार?फडणवीसांचा शुक्रवारचा दौरा रद्द
पाच वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त वारंवार टळत आहे. पूर्वी १२ डिसेंबरला ते नागपूरला येणार होते, नंतर ही तारीख १३ डिसेंबर झाली आणि आता १५ डिसेंबर झाली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कधी ते नागपुरात येतात आणि कधी त्यांचा भव्य स्वागत समारंभ आयोजित केला जातो, असे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे …
Read More »दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे : मंत्रीमंडळ विस्तार का रखडला?
राज्यात दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे आहेत. महायुतीतील खातेवाटपाच्या पेचामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही सध्या बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तिघांमध्येही खातेवाटप न झाल्याने गेल्या चार-पाच दिवसांत शिंदे-पवार आपल्या मंत्रालयातील दालनात फिरकले नसून अधिकाऱ्यांच्या बैठका किंवा अन्य कामकाजही सुरू करता आलेले नाही. विस्तार कधी? येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. …
Read More »विधानसभा निवडणुकीत कसा झाला घोळ?’कंट्रोल युनिट’वर संशय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला जात आहे. कंट्रोल युनिट वरील बारकोड बदलविल्याचा संशय विरोधी पक्षाने केला आहे. मशीनमध्ये दोष नसून काही अधिकाऱ्यांनी गडबड केल्याची माहिती आहे. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याची माहिती …
Read More »असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का कडा विरोध
असम सरकार ने गौमांस पर लगाया प्रतिबंध : कांग्रेस का विरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गोवाहाटी।असम की भाजपा सरकार ने गौहत्या पर प्रतिबंध लगाया तो कांग्रेस ने इसका विरोध जताया है। सनद रहे कि सनातन हिन्दू धर्म मे गौमाता का बडा ही महत्व बताया है। हालक ये बताने की आवश्यकता नहीं है,दरअसल मे भारत में कई राज्यों में …
Read More »लवकरच नरेंद्र मोदी-शरद पवार यांची भेट : घडामोडीना वेग
दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे. ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ …
Read More »
विश्वभारत News Website