Breaking News

राज्य

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

बीड(दि.7सप्टेंबर):- ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास …

Read More »

स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ भिका दगडू राशिनकर स्मृती माझे बाबा भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

🔹साहित्य क्षेत्रातून लाभला उदंड प्रतिसाद 🔸रत्नागिरीच्या शारदा चिंतामणी व मुंबईच्या कल्पना म्हापुसकर यांची रचना ठरली सर्वोत्कृष्ट बीड(दि.6सप्टेंबर):-साहित्य क्षेत्रातील नावाजलेल्या मराठी साहित्य मंच समूह-१ ,समूह-२ व साहित्य तारांगण समूहाच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्य मंच चे सर्वेसर्वा, मार्गदर्शक व समूह संचालक राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब) व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख तथा दशभुज फाउंडेशन महाराष्ट्र या …

Read More »

*शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण*

वर्धा (५ सप्टेंबर २०२०): *महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार …

Read More »

ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …

Read More »

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा

३१ ऑक्टोबरपर्यंत लागणार निकाल राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील असं उदय सामंत यांनी सांगितलं असून महिना अखेपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती दिली आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी ई पासची गरज नाही

राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारन ई पास रद्द केला आहे. कोरोना व्हायरच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. Unlock चा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईत विमानांची उड्डाण आणि लँडिंगची …

Read More »