Breaking News

कृषिसंपदा

पाऊस कधी बरसणार?प्रचंड चिडचिड, शेतकरी प्रतीक्षेत…वाचा..!

गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बुधवार ते शुक्रवार (5 ते 7 जुलै) दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सर्वच बाजूंनी मान्सूनचा वेग वाढल्याने संपूर्ण देशातच या तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सूनचा वेग बंगालच्या उपसागरासह दिल्लीसह आसपासच्या भागांत जोरदार वाढत आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार …

Read More »

नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …

Read More »

सिवनी जिले में बारिश ने कहर बरपाया : घरों में भरा पानी, सड़क में आई दरार, लोग परेशान

मध्यप्रदेश के सिवनी जिले में लगातार 2 दिनों से हो रही भारी बारिश ने कहर बरपा दिया। बैन गंगा नदी ऊफान पर है । बैन गंगा तटवर्तीय गांवों को डूबने का खतरा मंडरा रहा है। जिसके कारण कई नदी नाले उफान पर आ गए हैं। कल जहां केवलारी विकासखंड के खाट खरपड़िया ग्राम में 5 लोग टापू में फंस गए …

Read More »

शेतकऱ्यांनो, पेरणी करताय? आधी कृषी आयुक्तांचे आवाहन काय? वाचा…!

बिपरजॉय चक्रीवादाळामुळे मान्सून चांगलाच प्रभावित झाला. मान्सूनच जूनच्या अखेरीस आगमन झालं आहे. हवामान विभागाकडून 27 जूनला राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही पेरणीची लगबग सुरू केली आहे. …

Read More »

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणात पाणीसाठा कमी खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, …

Read More »

26 जूनला नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस!

उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस कधी बरसणार आणि थंड गारवा कधी अनुभवता येईल? या प्रतीक्षेत नागरिक आहेत. ✅ चक्रीवादळ असल्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून पूर्वपदावर येत आहे. ✅ चक्रीवादळ 22 जूनला स्थिर होणार आहे. त्यामुळे 23 पासून राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे. ✅ 26 तारखे पासून पूर्व विदर्भ, नागपूर, मराठवाडा, …

Read More »

जानिए…!किसान ने ग्रीष्मकालीन देसी कद्दू से कैसे कमाये लाखों रूपये

छिन्दवाडा(मध्यप्रदेश) : ग्राम खापामिट्ठेखां के कृषक श्री शिशुपाल उसरेठे को ग्रीष्मकालीन फसल कद्दू से मिल रहा है प्रति एकड 40 से 50 हजार रूपये का शुध्द लाभ। छिन्दवाड़ा जिले के विकासखण्ड छिन्दवाड़ा के ग्राम खापामिट्ठेखां और आस- पास के ग्राम झिरलिंगा, झण्डा, सारना, चारगांव, बनगांव आदि के कृषक लगभग 1000 एकड में कद्दू की खेती कर लाखों रूपये कमा रहे …

Read More »

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर त्वरित कारवाई करा : देवेंद्र फडणवीसांचे आदेश

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने फडणवीस यांनी आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही …

Read More »

पावसामुळे 150 घरांची पडझड : अमरावतीत सर्वाधिक, नागपूर-वर्धेतही नुकसान

नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्‍ह्यात शुक्रवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. दोन व्‍यक्‍तीचा वीज पडून मृत्‍यू झाला, तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 112 घरांची पडझड झाली. नागपूर जिल्ह्यात 25 हून अधिक आणि वर्धा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. काही भागात गारपिटीने शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्‍हा प्रशासनाच्‍या नजर अंदाजानुसार जिल्‍ह्यात एकूण 522 हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली असून गहू, कांदा, …

Read More »

नागपूर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस गारपीट : भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती मध्ये पाऊस

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात विदर्भामध्ये २५ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट होऊ शकते. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यात पाऊस? रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर २६ मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, …

Read More »