नागपुर : पूर्व विधायक एवं भाजपा नेता डा आशीष देशमुख ने कहा कि कांग्रेस नेता राहुल गांधी ने देश के ओबीसी समाज से माफी मागना चाहिए? अन्यथा समाज उन्हे माफ नहीं करेगा।वे यहां नांदा-कोराडी स्थित नैवेद्यम सभाग्रह मे आयोजित भाजपा मे प्रवेश समारोह मे बोल रहे थे। डा देशमुख ने कहा कि प्रधान मंत्री नरेंद्र मोदी से राहुल गांधी ने …
Read More »शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू …
Read More »Hedgewar lesson, poem on Savarkar out, Nehru letter back in textbooks : Karnataka
Karnataka Cabinet approved revision of school textbooks, the state government has ordered 18 changes in Kananda and Social Science subjects for classes 6 to 10. According to the list of revisions released by Karnataka Textbook Society, the Congress government has dropped a lesson on RSS founder KB Hedgewar, ‘Who Should Be an Ideal Man’, and replaced it with a lesson …
Read More »… तर विहिरीत उडी मारून जीव देईन : नितीन गडकरी काय म्हणाले?
भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, एकदा काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला, ज्याला त्यांनी उत्तर दिले की काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी विहिरीत उडी मारून जीव देईन. नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भंडारा येथे आयोजित सभेत गडकरी बोलत होते. काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी… केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन …
Read More »संजय राऊत भामटा कुठे दिसला तर कळवा? कोणी केली टीका.. वाचा
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्याविषयी नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दोघांमध्ये रोज वाकयुद्ध सुरु आहे. दरम्यान ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सकाळपासून गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत सापडल्यास जवळच्या पोलीस स्थानकात कळवा, …
Read More »अब्दुल सत्तार यांनी केला कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोगस टोळीने अकोल्यात खंडणीसाठी घातलेल्या धाडीची चर्चा सुरूच आहे. असे असतानाच आता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेल्या 150 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून …
Read More »23 जूून को विपक्षी दलो की बैठक पटना में, तो भाजपा की रणनीति बैठक आज
नई दिल्ली । देश में विपक्षी एकता को लेकर मुख्यमंत्री नीतीश कुमार की अगुवाई में 23 जून को पटना में होने वाली बैठक को लेकर भाजपा ने भी रणनीति बनाने की तैयारी शुरू कर दी है। इसी संदर्भ में आज 14 जून को बिहार भाजपा कोर ग्रुप की बैठक दिल्ली में बुलाई गई है। बिहार भाजपा कोर ग्रुप की बैठक …
Read More »मतदाताओं की मानसिकता को परिवर्तित करने के लिए लोकलुभावने भाषण करना भी एक कला है!
यदि आप उपमहाद्वीप में हैं, तो संभावना है कि आप एक राजनीतिक नेता या किसी अन्य द्वारा राजनीतिक भाषण के संपर्क में आए हैं। संभावना यह है कि 2019 के आम चुनावों से पहले, अगले 12 महीनों में आपकी और मे भी अधिक संभावना है। एक राजनीतिक भाषण नेताओं के करिश्मे की परेड करने के एक अवसर से कहीं अधिक …
Read More »शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा…!!!
सततच्या झोडपणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »मध्यप्रदेश विधान सभा चुनाव मे कांग्रेस और भाजपा मे लोकलुभावन घोषणाओं की स्पर्धा
भोपाल : मध्यप्रदेश विधान सभा चुनाव मे कांग्रेस और भाजपा की ओर से लोकलुभावन घोषणाओं को सुनकर तमाम मतदाता जनता जनार्दन हैरान और परेशान हैं। कर्जमाफी कांग्रेस के घोषणापत्र के कृषि खंड के तहत सूचीबद्ध पहली वस्तु है। भाजपा के घोषणापत्र में भी 40,000 करोड़ रुपये के बोनस और रियायती ऋण देने का वादा किया गया है भारतीय जनता पार्टी …
Read More »
विश्वभारत News Website