‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »संजय गांधी ते माधवराव सिंधिया : विमान अपघातात बड्या नेत्यांचा झाला होता मृत्यू
अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी दुपारी २४२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्व २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असे सांगितले जात होते, मात्र आता एक प्रवासी बचावल्याचीही माहिती समोर येत आहे. प्रवाश्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी …
Read More »