Breaking News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० किलो सोयाबीन बियाणे द्या : तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी 

Advertisements

वर्धा: प्रतिनिधी : जिल्ह्यातील कृषी कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानावर एका एकरसाठी 30 किलो सोयाबीन मिळणार होते, मात्र कृषी कार्यालयात बोलावून 15 किलो बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर 30 किलो सोयाबीन बियाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्धा तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना शेखर कोल्हे, विलास पाल, अमोल भोयर, सूर्यभान मेसरे, मंगेश निवळ उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *