Breaking News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० किलो सोयाबीन बियाणे द्या : तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनातून मागणी 

Advertisements

वर्धा: प्रतिनिधी : जिल्ह्यातील कृषी कार्यालयांमध्ये प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानावर एका एकरसाठी 30 किलो सोयाबीन मिळणार होते, मात्र कृषी कार्यालयात बोलावून 15 किलो बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर 30 किलो सोयाबीन बियाणे देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्धा तालुका उपविभागीय अधिकारी अजय राऊत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना शेखर कोल्हे, विलास पाल, अमोल भोयर, सूर्यभान मेसरे, मंगेश निवळ उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रामदास तडस यांची मागणी

वर्धा लोकसभा क्षेत्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत करावी, उपमुख्यमंत्री मा. …

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *