सांसद संजय राउत के खिलाफ यवतमाल में अपराध दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। शिवसेना (उद्धव गुट) के मुखपत्र सामना में पीएम मोदी पर लिखे गए आर्टिकल को लेकर विवाद शुरू हुआ है.भारतीय जनता पार्टी नेता ने संजय राउत के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई है. उद्धव ठाकरे गुट के नेता संजय राउत एक बार फिर मुश्किलों …
Read More »(भाग:177) श्री मद्-भगवतगीता ब्रम्ह विधा- ज्ञान विधा और साधना विधा से परिपूर्ण है।
भाग:177) श्री मद्-भगवतगीता ब्रम्ह विधा- ज्ञान विधा और साधना विधा से परिपूर्ण है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हिंदू धर्म के सबसे पवित्र ग्रंथों में से एक श्री मद्-भगवदगीता है। श्रीमद्भगवद्गीता का उपदेश भगवान श्रीकृष्ण ने महाभारत का युद्ध शुरू होने से पहले अर्जुन को दिया था। श्रीमद्भगवद्गीता को महाभारत के भीष्म पर्व के समग्र उपनिषद के रूप में दिया …
Read More »नागपुरातील तलाठी आंदोलनात उद्धव ठाकरेंचे आवाहन; म्हणाले, “जुनी पेन्शन…”
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कर्मचारी लढा देत आहेत. प्रत्येक अधिवेशनात सरकारी कर्मचारी ही मागणी घेऊन आंदोलनाला बसत असतात. सध्या नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून येथेही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन सुरू आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना शिवसेना उबाठा गटाचा पाठिंबा जाहीर केला. मी मुख्यमंत्री असतो तर …
Read More »सरकारी वकिलास २० हजारांची लाच घेताना अटक
खटला लवकर निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेऊन दुचाकीवरुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलास लाचलुचपत विभागाने पाठलाग करुन सोमवारी सांगली येथे अटक केली. लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. तडजोड करुन हा खटला लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकिल सोमनाथ माळी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० हजार देण्याचे …
Read More »कर्नाटकचं काँग्रेस सरकार कधीही कोसळेल : ५० ते ६० आमदार… मोठा दावा
जनता दल (सेक्युलर) चे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात घडू शकतं असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा …
Read More »विपक्षी इंडिया गठबंधन में पड़ गई दरार? ममता बनर्जी के बाद बैठक में शामिल होने से नेताओं ने किया इन्कार
विपक्षी इंडिया गठबंधन में पड़ गई दरार? ममता बनर्जी के बाद बैठक में शामिल होने से नेताओं ने किया इन्कार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। हाल ही में आए पांच राज्यों के विधानसभा चुनावों के नतीजों के बाद विपक्षी गठबंधन इंडिया की बैठक दिल्ली में होने जा रही है. इस बैठक में शामिल होने से कई नेता इनकार …
Read More »मोदी सरकारचा जुन्या पेन्शनवर मोठा निर्णय : आज नागपुरात कर्मचाऱ्यांचा मोर्चा
नागपूर हिवाळी अधिवेशनावर आज मंगळवारी राज्य कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढणार आहेत. यात मोदी सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे का? सोमवारी लोकसभेत सरकारने याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सरकारकडे …
Read More »अंगदुखीसाठी काय करावं?वाचा
वेगवेगळ्या प्रकारच्या अंगदुखींसाठी आहारात बदल करणे अत्यावश्यक असतं. अनेकदा वेगेवेगळ्या गोळ्यांचे प्रयोग फसतात आणि एखाद्या जीवनसत्त्वाची कमतरता टोकाला जाईपर्यंत लक्षच दिलं जात नाही. फक्त गोळ्या घेऊन तात्पुरता आराम मिळतो. मात्र अनेकदा योग्य ऊर्जेची कमतरता हेदेखील अंगदुखी पायदुखी, डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील कॅलरीज महत्वाच्या आहेतच. वजन कमी करताना ५०० -८०० कॅलरीजचा आहार घेताना शारीरिक तंदुरुस्तीकडे सहज दुर्लक्ष …
Read More »(भाग:176) संसार की समस्त बुराईयों का त्याग से ही मिल सकती है मन की शांति और स्थाई समाधान?
भाग:178) संसार की समस्त बुराईयों का त्याग से ही मिल सकती है मन की शांति और स्थाई समाधान? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट महाभारत युद्ध से पहले श्रीकृष्ण ने अर्जुन को गीता का उपदेश दिया था, जिसमे समस्त बुराईयों का त्याग करके सिर्फ अपने कर्म करने की प्रधानता पर जोर दिया था। समस्त मानव जाति हर वर्ष भाद्रपद मास के …
Read More »धनगर समाजाचा भव्य मोर्चा : 20 हजार नागरिक
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने नागपुरातील विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह 20 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.
Read More »
विश्वभारत News Website