Breaking News

विश्व भारत

कर्नाटकचं काँग्रेस सरकार कधीही कोसळेल : ५० ते ६० आमदार… मोठा दावा

जनता दल (सेक्युलर) चे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात घडू शकतं असा दावा केला आहे. काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा …

Read More »

विपक्षी इंडिया गठबंधन में पड़ गई दरार? ममता बनर्जी के बाद बैठक में शामिल होने से नेताओं ने किया इन्कार

विपक्षी इंडिया गठबंधन में पड़ गई दरार? ममता बनर्जी के बाद बैठक में शामिल होने से नेताओं ने किया इन्कार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। हाल ही में आए पांच राज्यों के विधानसभा चुनावों के नतीजों के बाद विपक्षी गठबंधन इंडिया की बैठक दिल्ली में होने जा रही है. इस बैठक में शामिल होने से कई नेता इनकार …

Read More »

मोदी सरकारचा जुन्या पेन्शनवर मोठा निर्णय : आज नागपुरात कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नागपूर हिवाळी अधिवेशनावर आज मंगळवारी राज्य कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढणार आहेत. यात मोदी सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे का? सोमवारी लोकसभेत सरकारने याबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सरकारकडे …

Read More »

अंगदुखीसाठी काय करावं?वाचा

वेगवेगळ्या प्रकारच्या अंगदुखींसाठी आहारात बदल करणे अत्यावश्यक असतं. अनेकदा वेगेवेगळ्या गोळ्यांचे प्रयोग फसतात आणि एखाद्या जीवनसत्त्वाची कमतरता टोकाला जाईपर्यंत लक्षच दिलं जात नाही. फक्त गोळ्या घेऊन तात्पुरता आराम मिळतो. मात्र अनेकदा योग्य ऊर्जेची कमतरता हेदेखील अंगदुखी पायदुखी, डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आहारातील कॅलरीज महत्वाच्या आहेतच. वजन कमी करताना ५०० -८०० कॅलरीजचा आहार घेताना शारीरिक तंदुरुस्तीकडे सहज दुर्लक्ष …

Read More »

(भाग:176) संसार की समस्त बुराईयों का त्याग से ही मिल सकती है मन की शांति और स्थाई समाधान?

भाग:178) संसार की समस्त बुराईयों का त्याग से ही मिल सकती है मन की शांति और स्थाई समाधान? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट महाभारत युद्ध से पहले श्रीकृष्ण ने अर्जुन को गीता का उपदेश दिया था, जिसमे समस्त बुराईयों का त्याग करके सिर्फ अपने कर्म करने की प्रधानता पर जोर दिया था। समस्त मानव जाति हर वर्ष भाद्रपद मास के …

Read More »

धनगर समाजाचा भव्य मोर्चा : 20 हजार नागरिक

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाजाच्या वतीने नागपुरातील विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या, मेंढ्यासह 20 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

Read More »

महाराष्ट्र सहित देश भर में फर्जी पत्रकारों की भरमार से सरकारी अफसर,व्यवसायी और निर्माता कंपनी परेशान

महाराष्ट्र सहित देश भर में फर्जी पत्रकारों की भरमार से सरकारी अफसर,व्यवसायी और निर्माता कंपनी हैरान और परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र राज्य सहित देश भर मे सैकडों फर्जी पत्रकारों का जाल फैला हुआ है। जिनके गैरकानूनी व्यवहारों और गैरकानूनी आचरण और गैरकानूनी कार्य प्रणालियों की वजह से ईमानदार सरकारी अफसरों, ईमानदार व्यवसायियों, ईमानदार कंपनी-ठेकेदारों, ईमानदार उधोग …

Read More »

केशवानंद भारती केस मेंं सुप्रीम के फैसले पर भड़क गईं थीं तत्कालीन PM इंदिरा

केशवानंद भारती केस मेंं सुप्रीम के फैसले पर भड़क गईं थीं तत्कालीन PM इंदिरा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। केशवानंद भारती बनाम केरल राज्य मामले में सुप्रीम कोर्ट ने ऐतिहासिक फैसला दिया था। फैसले ने संविधान संशोधन को लेकर संसद के लिए लक्ष्मण रेखा खींच दी थी। 7-6 के बहुमत से दिए उस फैसले से तत्कालीन इंदिरा गांधी …

Read More »

आजादी पूर्व प्रेेस मीडिया पत्रकारों की भूमिका का मूल्यांकन जरुरी

आजादी पूर्व प्रेेस मीडिया पत्रकारों की भूमिका का मूल्यांकन जरुर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। आजादी की लड़ाई के दौरान दीनबंधु सीएफ एंड्रयूज ने लाला लाजपत राय से आग्रह किया कि वह अपना ध्यान भारत को एक ऐसा दैनिक पत्र देने के लिए केंन्द्रीत करें, जो भारतीय जनमत के लिए वैसा ही करे जैसा कि सीपी स्कॉट के …

Read More »

नागपूर शहरात सेक्स रॅकेट वाढला : दिल्ली-मुंबईच्या तरुणी तारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामी

देहव्यापाराचे लोन पसरले असून मुंबई-पुणे आणि दिल्लीच्या काही मॉडेल्स तरुणी नागपूर शहरात करारावर मुक्कामी आल्या आहेत. दलालांनी काही तारांकित हॉटेल्समध्ये तरुणींची व्यवस्था केली असून राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी अश्लील नृत्याच्या मैफील रंगत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरात आंबटशौकिनांची वाढती संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई, काश्मिर, दिल्ली येथील तरुणी देहव्यापारासाठी करारतत्वावर नागपुरात येतात. त्यांच्या संपर्कात नागपुरातील …

Read More »