जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या राज्यात बंदची हाक येऊ शकते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत. यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश …
Read More »अजीत पवार की फाइलों की जांच करेंगे देवेंद्र फडणवीस?CM एकनाथ शिंदे लेंगे फैसला
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई । महाराष्ट्र सरकार के एक नए आदेश के बाद राज्य की राजनीति में नए पवार गेम के शुरू होने की चर्चा शुरू हो गई। इस आदेश में कहा गया है कि उप मुख्यमंत्री अजित पवार द्वारा मंजूर की जाने वाली फाइलों की जांच सीनियर डीसीएम देवेंद्र फडणवीस करेंगे फिर सीएम की टेबल पर …
Read More »दारू पिणं चांगलं की वाईट? अभिनेता रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून थलैवा रजनीकांत परिचित आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्शही मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला …
Read More »वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोदी सरकारने काय दिल्या सूचना?
केंद्र सरकारचे संयुक्त सचिव, अतिरिक्त सचिव आणि सचिवांना संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र G20 शिखर परिषदेनंतर अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. हे विशेष अधिवेशन फक्त 5 दिवसांचे असेल. विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, परंतु संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचे म्हणणे …
Read More »विपक्षी INDIA को विफल करने सीएम एकनाथ शिंदे का कदम।
विपक्षी INDIA को विफल करने सीएम एकनाथ शिंदे का प्रभावी कदम। टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई। विपक्षी गठबंधन INDIA की बैठक के बीच सत्ता पक्ष भी रणनीति बनाने में जुटा गया है। मुंबई में 28 विरोधी दलों के जमावड़े पर बरसते हुए बीजेपी के वरिष्ठ नेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि आज देश ने मोदी को अपना लिया …
Read More »राष्ट्रीय हित में ‘एक देश एक चुनाव’? मोदी सरकार का सराहनीय कदम
राष्ट्रीय हित में हैं एक देश एक चुनाव? मोदी सरकार का सराहनीय कदम टेकचंद्र सनौडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। मौजूदा समय में ‘एक देश, एक चुनाव’ को लेकर बहस का मुद्दा जोरों पर है। परंतु सही देखा जाए तो यह PM नरेन्द्र मोदी सरकार का सराहनीय कदम माना जा रहा है। कुछ राजनीतिक दल इसके पक्ष में नजर आते …
Read More »(भाग:78) सांख्य योगाद्वारे श्रीकृष्णांनी मनुष्याच्या स्वभावात असलेल्या घटकांबद्दल दिलेले स्पष्टीकरण
(भाग:78) सांख्य योगाद्वारे श्रीकृष्णांनी मनुष्याच्या स्वभावात असलेल्या घटकांबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जेव्हा जेव्हा मनुष्याला असे वाटते की सुख किंवा दुःख आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे तेव्हा त्याने सांख्य योगाचे म्हणजेच पुरुष प्रकृतीचे विश्लेषण करावे. मानवी शरीर अग्नि, वायू, पाणी आणि पृथ्वी इत्यादी पाच सांख्यांपासून बनलेले आहे सञ्जय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् …
Read More »शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्याला घरी पाठविणार : फडणवीसांचा महावितरण अधिकार्यांना ईशारा
महिनाभरापासून लातूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिक हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवावे, तर महावितरणाकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबर महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नसून या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि. ३१) रोजी आयोजित केलेल्या औसा येथील महावितरणच्या बैठकीत मांडली. …
Read More »मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून द्या,अन्यथा मंत्रालय उडवू!
मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणे करून द्या, नाही तर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन गुरुवारी आल्याने मंत्रालय परिसरात खळबळ उडाली. फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी फोन करणाऱ्याला शोधून काढले. तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, त्यांच्याशी बोलणे न झाल्याने त्याने धमकी देणारा फोन केला. परंतु पोलिसांनी त्याला शोधून काढले. दरम्यान, मेट्रो रेल्वेच्या कामासाठी स्फोट करताना मंत्रालयावर …
Read More »BJP आमदार दादाराव केचेंच्या आश्रमशाळेत बालकाचा संशयास्पद मृत्यू
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. येथील आश्रमशाळेतील दूरवस्थेद्दल चर्चा सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिवम सनोज उईके (वय 12) हा यादवराव केचे निवासी आश्रमशाळेत शिकत …
Read More »
विश्वभारत News Website