Breaking News

विश्व भारत

रस्त्यांचे हाल कायम!मराठवाड्याला नेमके मंत्रीमंडळ बैठकीत काय मिळाले?

शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या बैठकीत मराठवाडा तसेच राज्याच्या विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पण, मराठवाड्याच्या रस्त्यासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही. यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे. १. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च …

Read More »

(भाग:92) नैतिकता पुण्य और अनैतिकता पाप? निर्णयदाता भी स्वयं हम और हमारे मन वचन कर्म है

टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रीमद-भगवद गीता के अनुसार पाप और पुण्य मन के भाव हैं। जिस प्रकार देव-कर्म और दानव-कर्म होता है, जिस प्रकार सुख-दुख का अनुभव होता है, उसी प्रकार पाप और पुण्य भी मन के भाव हैं। मोटे रूप से यही मान लिया जाता है कि जो काम खुलेआम किया जाए, वह पुण्य है और जो काम …

Read More »

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली असून अनेक गावाचा तालुक्याची संपर्क तुटला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील पेंच-तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने रामटेक, मौदा, कामठी, पारशिवनी तालुक्यातील गावांना धोका निर्माण झाला होता. मात्र, पाण्याची पातळी कमी होत आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. …

Read More »

कोरोना पेक्षा भयंकर व्हायरस भारतात आलाय : अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. या कोरोनामुळे अनेकांनी जवळची माणसं गमावली. अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. आर्थिक गणितं फिस्कटली. एकूणच कोरोनाने सर्वांचीच कंबर मोडून काढली. हा जीवघेणा कोरोना वर्षभरापासून नियंत्रणात आलाय. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफने दिवस रात्र मेहनत घेतली. त्यानंतर कुठे सर्वकाही नेहमीप्रमाणे …

Read More »

मंत्री अब्दुल सत्तारांच्या फाईलवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सही करण्यास दिला नकार

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शनिवारी वंदे मातरम् सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यात व्यासपीठावरच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी घाईगडबड करीत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यापुढे एक फाईल सादर केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पवार यांनी फाईलवर स्वाक्षरी करणे टाळले. त्यामुळे सत्तार नाराज होऊन सभागृहाबाहेर पडले. एकीकडे कार्यक्रमाचे …

Read More »

नागपूर : क्रांतिवीर बहुउद्देश्यीय संस्था तत्वावधान में मटकी फोड़ स्पर्धा एवं तान्हा पोला मना

क्रांतिवीर बहुउद्देश्यीय संस्था तत्वावधान में मटकी फोड़ स्पर्धा एवं तान्हा पोला मना टेकचंद्र सनोडिया शास्त्री:संयुक्त संपादक की रिपोर्ट कोराडी। क्रांतिवीर बाबू श्यामलाल श्रीवास स्मृृति बहुउद्देशीय संस्था श्रीवास नगर महादुला के तत्वावधान में मटकी फोड स्पर्धा एवं तान्या पोला मनाया गया, भाजपा प्रदेशाध्यक्ष MLC चन्द्रशेखरजी बावनकुले हाथों से क्रांतिकारी श्यामलाल बाबू श्रीवास की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया एवं छोटे नंदी …

Read More »

बंद पडी कोयला खान शुरु करने की मांग? श्रमिक संगठनों का धरना प्रदर्शन

बंद पडी कोयला खान शुरु करने की मांग? श्रमिक संगठनों का धरना प्रदर्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट छिंदवाड़ा।वेस्टन कोल फील्ड लिमिटेड पेंच कन्हान क्षेत्र में वन एवं पर्यावरण विभाग द्वारा अनापत्ति नहीं मिलने के कारण महादेव पुरी , तानसी ओर मोआरी कोयला खदानों को बंद होने से बचाने के लिए आज संयुक्त संगठनो की ओर से शासन की गलत …

Read More »

निर्माणाधीन आदि गुरु शंकराचार्य मूर्ति का CM शिवराज के हाथों अनावरण 18 सितंबर को

निर्माणाधीन आदि गुरु शंकराचार्य मूर्ति का CM शिवराज के हाथों अनावरण 18 सितंबर को टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट भोपाल । मध्यप्रदेश के ओंकारेश्वर में आदि गुरु शंकराचार्य की विशाल प्रतिमा का काम अब अंतिम दौर में है। साल 2018 से इसका निर्माण कार्य शुरू हुआ है। इस मूर्ति का पूरा निर्माण कार्य वासुदेव कामत और भगवान रामपुरे के मार्गदर्शन …

Read More »

6 तहसीलदार निलंबित

शासनाने आदेश देऊनही मागील अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना शासनाने निलंबित केले आहे.तर उर्वरित 3 तहसीलदारावरही अशीच कारवाई नागपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे.या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या महसूल व वनविभागाने ३० जून २०२३ रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यापैकी तीन तहसीलदारांची गडचिरोली जिल्ह्यात पदस्थापना करण्यात आली होती. त्यापैकी बी.जी.गोरे यांची एटापल्ली, …

Read More »

(भाग:91) प्रकृति-पृथ्वी परमात्म का संतुलन बनाए रखने लिए नैसर्गिक नियमों का परिपालन अनिवार्य है?

भाग:91) प्रकृति-पृथ्वी परमात्म का संतुलन बनाए रखने लिए नैसर्गिक नियमों का परिपालन अनिवार्य है? टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट वैदिक सनातन हिन्दू धर्म के अनुसार मानव शरीर अलग वस्तु है, और आत्मा अलग वस्तु। “शरीर जड़ है, और आत्मा चेतन है। शरीर का भोजन अलग है, आत्मा का भोजन अलग है।” दाल-रोटी सब्जी खीर पूरी हलवा मिठाई आदि यह शरीर …

Read More »