भारी अनियमितता और भ्रष्टाचार के चलते हजारीबाग जिले में सोनपुर नदी पुल धराशाई का खतरा? सीबीआई जांच-पड़ताल और कार्यवाई की मांग टी आर सनोडिया शास्त्री पटना। बिहार राज्य के हजारीबाग जिले मे जर्रजर अवस्था मे सोनपुर नदी पुुल निर्माण की सीबीआई जांच पड़ताल की मांग की जा रही है। हजारीबाग जिले मे स्थित सोनपुर नदी का पुल निर्माण में भारी …
Read More »कमलनाथ ने किराया से लिया 25 एकड जमीन : श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री द्धारा श्री राम कथा प्रवचन का मामला
✍️टेकचंद्र शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट छिंदवाड़ा के सिमरिया मंदिर के पीछे 5 से 7 अगस्त तक मनोवैज्ञानिक पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री की श्री राम कथा का आयोजन किया गया है. कथा से पहले 4 अगस्त को कलश यात्रा भी निकाली जाएगी. मध्यप्रदेश के मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष कमलनाथ ने छिंदवाड़ा में 12 किसानों से उनकी …
Read More »अव्यवस्था के बीच बर्फानी बाबा अमरनाथ के दर्शनार्थ श्रद्धालुओं का हुजुम उमडा
जम्मू-कश्मीर : बर्फानी बाबा अमरनाथ के दर्शनार्थ देश के कोने कोने से श्रद्धालुओं का हुकुम उमर पडा है।केंद्रीय एवं राज्य प्रशासन की तरफ से चाक-चौबंद सुरक्षा व्यवस्था की गई है। बावजूद भी वहां के निवासियों द्धारा चोरी छिपे यात्रियों पर पथराव हो रहा है? अखिल भारत हिन्दू महासभा के राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे ने यात्रियों को हेलीकाप्टर सुविधा के बारे …
Read More »नागपूर ZP च्या ‘पीडब्लूडी’ विभागात साप
नागपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बाधकाम विभागात आज सोमवार, सकाळी सापाचे दर्शन झाले. धामन असल्याचे सांगितले जात असून जवळपास 7 फूट होता. काही जणांना श्रावण सुरु झाल्याने नागोबाने दर्शन दिल्याची प्रतिक्रिया दिली. तर, अनेकांची पायाखालची वाळू सरकली. तातडीने सापाला पकडण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Read More »अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची पुण्यात केली गोळ्या झाडून हत्या
पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत …
Read More »राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे निलंबित
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी …
Read More »(भाग-39) गीता मे जीवात्मा की आंख को तेज करने के लिए शक्तिप्रकाश
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट जीवन आत्मा की आंख को तेज करने के लिए है, यह शरीर की आंखों की तुलना में सच्चाई को देखने का एक बेहतर और अधिक स्थायी साधन है, और उनका मानना था कि पलायन उनकी शिक्षा के मूल आधार को झुठला देगा। यह विषय भगवद गीता के लिए भी मौलिक है । वहां, …
Read More »डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से सेहत को मिलते हैं कई फायदे
डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से होने वाली समस्याएं दूर होती हैं और रिकवरी में मदद मिलती है आपने अक्सर देखा-सुना होगा कि डिलीवरी के बाद नई मां को गुड़ और सोंठ के लड्डू खाने के लिए दिए जाते हैं। भारतीय परिवारों में दादी-नानी के जमाने से नई मां को गुड़ में सोंठ और ड्राई फ्रूट्स …
Read More »नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात रोवणी : ट्रॅक्टर चालवून केली चिखलणी
नागपूर जिल्ह्यात जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः धानाच्या बांधीत …
Read More »महिला पोलीस अधिकाऱ्याने काढली गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड
पोलिसांचं काम आव्हानात्मक असतं. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृत्तींना ठेचण्याचे काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगार कितीही चपळ असला तरी त्याला शोधून काढण्यात आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळतंच. पोलिसांनी अशा शेकडो, हजारो गुन्हेगारांना पकडलं आहे. पण तरीही काही जण गुन्हेगारी सोडत नाहीत. याउलट ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचं हे दहशत …
Read More »
विश्वभारत News Website