Breaking News

विश्व भारत

राज्यातील १३ अधिकारी दोषी

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील वृक्षारोपण घोटाळ्यात दोन कार्यकारी अभियंत्यांसह १३ अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. परंतु, ११८ दिवसांनंतरही विभागीय चौकशी तसूभरही पुढे सरकलेली नाही. किंबहुना चौकशीची जबाबदारी अद्याप कोणत्याच अिधकाऱ्याकडे साेपवण्यात आलेली नाही. त्यामुळे न लावलेल्या झाडांचा निधी पचवणारे अधिकारी मोकाटच आहेत. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ३३ कोटी वृक्षारोपण अभियानाला हरताळ फासण्याचे …

Read More »

ही बातमी महत्वाची : 8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block

पाकिस्तानने आता भारतामधील लष्करी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.माहितीनुसार लष्करी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑप्रेटिव्सकडून (पीआयओकडून) कॉल आणि व्हॉट्सअप मेसेज केले जात आहेत. या विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये सहभागी होण्यास सांगितलं जात आहे. तसेच या विद्यार्थ्यांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या क्रमांकांवरुन विद्यार्थ्यांना कॉल येत आहेत त्या क्रमांसंदर्भात अलर्ट राहण्याचा सल्ला …

Read More »

(भाग-43) निराकार ब्रह्म तथा साकार ब्रम्ह की भक्ति मे क्या फर्क है जानिए?

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट गीता मे साकार ब्रम्ह भक्ति साधना और निराकार ब्रह्म की उपासना में?क्या अंतर है आइये जानते हैं भगवान श्री कृष्ण ने अर्जुन क्या समझाया अर्जुन को गीता के बारहवें अध्याय भक्ति योग में क्या फर्क है निर्गुण और सगुण के उपासना में? भगवत गीता में अर्जुन ने भगवान श्री कृष्ण से ये ही सवाल …

Read More »

73 वाघांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? राज्यात 115 वाघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वन विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत वाघाची शिकार करण्यासाठी कुख्यात बावरिया टोळीतील १६ जणांना पकडले.२८ जून रोजी गुवाहाटी येथे आसाम वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघाची कातडी व हाडेसुद्धा जप्त करण्यात आली होती. देशात २०१९ मधील २२ आणि २०२० मध्ये …

Read More »

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसंदर्भात मोठी बातमी : वाचा

राज्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेस पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांना 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे. ती आता 50 हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना पात्र ठरविले जाते. त्यामुळे या योजनांमधील लाभार्थी कमी होत आहेत. निराधार महिलांना …

Read More »

IAS सुनील केंद्रेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : केंद्रेकरांची ईडी चौकशी सुरु

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचे एक सर्वेक्षण केले होते. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु आहे, असा अहवाल सरकारकडे देण्यात आला. दरम्यान खळबळजनक अहवालाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत आहे. या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट …

Read More »

(भाग-42) जो राग द्वेष रहित अहिंसावादी धैर्य और सिद्धि असिद्धिमे निर्विकार है,वह सात्त्विक है।

भाग:42) जो राग-द्वेष रहित अहिंसावादी धैर्य और सिद्धि और असिद्धि में निर्विकार है, वह सात्त्विक है। टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट श्रीमद-भगवद के अनुसार कर्ता रागद्वेष रहित, अहिंसावादी, धैर्य और उत्साहयुक्त तथा सिद्धि और असिद्धिमें निर्विकार है, वह सात्त्विक कहा जाता है। ।। 18.26।। जो कर्ता संगरहित, अहंमन्यता से रहित, धैर्य और उत्साह से युक्त एवं कार्य की सिद्धि (सफलता) …

Read More »

आज शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा लाभ : महाराष्ट्रातील ८५ लाखांहून अधिक लाभार्थी

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात १८६६.४० कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत हस्तांतरीत केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) हा निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता २ हजार रुपयांच्या …

Read More »

अमरनाथ बाबा बर्फानी के दर्शनार्थ यात्रियों पर पथराव के जिम्मेदार कौन?

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट जम्मू एवं कश्मीर प्रशासन की तरफ से चाक-चौबंद सुरक्षा-व्यवस्था और निगरानी रहने के बावजूद भी अमरनाथ यात्रियों पर पथराव करने और पथराव करवाने वाले वे कौन लोग है? इसका पता ना लगाने वाले खुपिया तंत्र पर बदनुमादाग लग चुका है? हालकि इस संबंध में सोशल मीडिया पर प्रसारित एक वीडियो में किए गए भ्रामक …

Read More »

चंद्रपूरमध्ये 5 जण ठार : वर्धेत महिला दगावली, गडचिरोलीत शेतात काम करताना वीज कोसळली

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पाऊसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके (वय 54 वर्ष, राहणार महागाव) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा …

Read More »