सिंचन घोटाळ्याचे आरोप पूर्वी केले जात होते. सर्व चौकशा पूर्ण होऊन अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पंतप्रधानांना कदाचित पूर्ण माहिती दिली गेली नसेल. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. आगामी काळात त्यांना योग्य माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बैठकीला मंत्री पाटील आले होते. …
Read More »मोसंबीच्या बागेत आढळली गांजाची झाडे
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखतवाडे शिवारात छापा टाकून पोलिस पथकाने मोसंबीच्या बागेतील 5 लाख 65 हजार रूपयांची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली. एका आरोपीस अटक केली आहे. आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाल्याने शेवगावचे परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, उमेश …
Read More »रिटायर्ड होने के बयान पर भडके शरद पवार : अजित पवार को सुनाया
मुंबई । नेताजी अजीत पवार, जिन पर पहले से ही कई मामले दर्ज रहे हैं, उन्होंने अपने ही चाचा शरद पवार के प्रति जिस तरह के शब्दों का इस्तेमाल किया, राजनीतिक जानकारों ने उसके पीछे इस ‘अंतिम हथियार’ को जिम्मेदार ठहराया है। विपक्षी दलों ने इसका दूसरा नाम ‘जांच एजेंसी’ रखा है महाराष्ट्र में चल रहा सत्ता का संघर्ष और …
Read More »महागठबंधन के दावे की निकली हवा! बीजेपी नेता रविशंकर प्रसाद का पलटवार, कहा- बिहार बचाए
बिहार की राजधानी पटना में बीते दिनों राज्य के सीएम नीतीश कुमार के साथ विपक्षी दलों ने बैठक की थी और इस बैठक में सभी दलों को एकसाथ लाने की कोशिश की गई.परंतु महागठबंधन के दावे की हवा निकल रही है। लालू यादव के महागठबंधन के 300 सीटें जीतने के दावे पर रविशंकर प्रसाद का पलटवार, कहा- बिहार बचाएं, हम …
Read More »‘अबकी बार किसान और शाहीर कलाकार सरकार’- कवी ज्ञानेश वाकुडकर
कामठी – भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले.शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे शब्दात उदगार चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात उमेदवारीची घोषणा केली. कामठीच्या राम जानकी …
Read More »डायबिटीज नियंत्रण के लिए प्याज रामबाण
प्याज में फोलेट, विटामिन सी, कैल्शियम, आयरन, मैग्नीशियम, मैंगनीज, फास्फोरस, पोटेशियम और जिंक की प्रचूर मात्रा मौजूद होती है। जो बॉडी में चीनी की मात्रा नियंत्रित करने में मदद कर सकते हैं। प्याज में मौजूद एंटिऑक्सीडेंट के साथ फाइबर की मात्रा ब्लड शुगर लेवल को बढ़ने से रोकने में मदद करती है। डायबिटीज नियंत्रण के लिए के लिए प्याज रामबाण …
Read More »(भाग-24)ध्यानयोग के बिना मनुष्य सुख:द शांति की अनुुभूति नही कर सकता?
गीता में ध्यानं नाम शब्दादिभ्यो विषयेभ्यः श्रोत्रादीनि करणानि मनसि उपसंहृत्य? मनश्च प्रत्यक्चेतयितरि? एकाग्रतया यत् चिन्तनं तत् ध्यानम् तथा? ध्यायतीव बकः? ध्यायतीव पृथिवी? ध्यायन्तीव पर्वताः (छा0 उ0 7।6।1) इति उपमोपादानात्। तैलधारावत् संततः अविच्छिन्नप्रत्ययो ध्यानम् तेन ध्यानेन आत्मनि बुद्धौ पश्यन्ति आत्मानं प्रत्यक्चेतनम् आत्मना स्वेनैव प्रत्यक्चेतनेन ध्यानसंस्कृतेन अन्तःकरणेन केचित् योगिनः। अन्ये सांख्येन योगेन? सांख्यं नाम इमे सत्त्वरजस्तमांसि गुणाः मया दृश्या अहं तेभ्योऽन्यः तद्व्यापारसाक्षिभूतः …
Read More »बळीराजा संकटात!राजकारण जोरात…शेतकऱ्यांचा वाली कोण?
राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगतंय. रोज एखादा राजकीय भूकंप होतोय. मात्र या राजकारणाच्या नादात राज्य सरकार गरीब शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल उपस्थित होतोय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारं अनुदान जानेवारीपासून रखडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. निधीची घोषणा मोठ्या थाटामाटात झाली. मात्र निधीच उपलब्ध झालेला नाही. अनुदानासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, तो तातडीने द्यावा असं पत्र संभाजीनगर …
Read More »भिकार्याची संपत्ती कोटींच्या घरात
भिकाऱ्याकडे दोनवेळच्या जेवणाची वानवा असल्याने तो भीक मागतो. परंतु, हा भिकारी कोट्यधीश असेल तर… त्याचे मासिक उत्पन्न तुमच्यापेक्षाही जास्त असेल तर… त्याच्याकडे तुमच्यापेक्षाही जास्त संपत्ती असेल तर… होय, मुंबईतील एका कोट्यधीश भिकार्याचे महिन्याचे उत्पन्न चक्क 75 हजार रुपये आहे. एवढेच नाही, तर आलिशान फ्लॅटसह त्याची तब्बल 7.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भारत जैन याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. …
Read More »काँग्रेसचे आमदार फुटणार! देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार का? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेतेच याविषयी विधानं करत आहेत, पण काँग्रेसनं मात्र ही चर्चा तथ्यहीन असल्याचं सांगत ही केवळ अफवा असल्याचा दावा केला आहे, त्यामुळे काँग्रेस फूटीच्या चर्चेवरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेला पेव फुटल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानंही भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत …
Read More »
विश्वभारत News Website