नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी …
Read More »23 जूून को विपक्षी दलो की बैठक पटना में, तो भाजपा की रणनीति बैठक आज
नई दिल्ली । देश में विपक्षी एकता को लेकर मुख्यमंत्री नीतीश कुमार की अगुवाई में 23 जून को पटना में होने वाली बैठक को लेकर भाजपा ने भी रणनीति बनाने की तैयारी शुरू कर दी है। इसी संदर्भ में आज 14 जून को बिहार भाजपा कोर ग्रुप की बैठक दिल्ली में बुलाई गई है। बिहार भाजपा कोर ग्रुप की बैठक …
Read More »मतदाताओं की मानसिकता को परिवर्तित करने के लिए लोकलुभावने भाषण करना भी एक कला है!
यदि आप उपमहाद्वीप में हैं, तो संभावना है कि आप एक राजनीतिक नेता या किसी अन्य द्वारा राजनीतिक भाषण के संपर्क में आए हैं। संभावना यह है कि 2019 के आम चुनावों से पहले, अगले 12 महीनों में आपकी और मे भी अधिक संभावना है। एक राजनीतिक भाषण नेताओं के करिश्मे की परेड करने के एक अवसर से कहीं अधिक …
Read More »Monsoon moving at good, but no date set for vidarbha
Nagpur: With the south-west monsoon having entered Maharashtra, citizens of Vidarbha are eagerly awaiting the rains hoping to get relief from the oppressive heat. However, the met department Nagpur has not declared an official date for arrival of monsoon in the region. According to the metrological centre (Nagpur) monsoon is moving at good pace since its onset, said official.
Read More »धक्कादायक! बेरोजगारीत वाढ…पाच वर्षात २ कोटी भारतीय बेरोजगार
नई दिल्ली। सुशीक्षित बेरोजगारानां सरकारी नोकरीची संधी न मिळाल्यामुळे लाखो भारतीय विशेषत: महिला वर्ग कामापासून दुरावला असल्याचे एका ताज्या अहवालात समोर आले आहे. CAIE च्या मते देशातील सध्या ९० कोटी जनता रोजगारक्षम आहे. मात्र, त्यातील ४५ कोटी जनतेने रोजगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबविल्याची माहिती पुढे आली आहे. धक्कादायक! गेल्या पाच वर्षात २ कोटी भारतीय झाले बेरोजगार, देशातील रोजगारांची (Employment) समस्या …
Read More »MP किसान कल्याण योजना में 4 हजार के स्थान पर 6 हजार रुपए मिलेंगे
भोपाल । मध्यप्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने की किसानो के हित के निर्णय लेते हुए राजगढ़ के मोहनपुरा डेम पर हुए किसान कल्याण महाकुंभ में मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान ने घोषणा की है कि अब मुख्यमंत्री किसान कल्याण योजना में मध्यप्रदेश सरकार 4 हजार के स्थान पर 6 हजार रुपए देगी और अब प्रधानमंत्री किसान सम्मान निधि …
Read More »शेतकऱ्यांना मदत ते कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, वाचा…!!!
सततच्या झोडपणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे आता कंत्राटी ग्रामसेवकांना १६ हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज …
Read More »Stray dog causes death of 48-year-old motorcyclist in Nagpur
Nagpur residence Rajesh Bende, 48, was killed after he lost control of his motorcycle due to a stray dog rushing past the road. The incident took place near Bhandewadi. Bende was taken to a nearby hospital but succumbed to his injuries while undergoing treatment.
Read More »ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचाली : रेल्वेत लवकरच बंपर भरती
रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या अधिक वेळ(ओव्हर टाइम)चा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत …
Read More »नागपूर मार्गे गुजरातला जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्या रद्द : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ
अरबी समद्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं …
Read More »
विश्वभारत News Website