छिन्दवाडा(मध्यप्रदेश) : ग्राम खापामिट्ठेखां के कृषक श्री शिशुपाल उसरेठे को ग्रीष्मकालीन फसल कद्दू से मिल रहा है प्रति एकड 40 से 50 हजार रूपये का शुध्द लाभ। छिन्दवाड़ा जिले के विकासखण्ड छिन्दवाड़ा के ग्राम खापामिट्ठेखां और आस- पास के ग्राम झिरलिंगा, झण्डा, सारना, चारगांव, बनगांव आदि के कृषक लगभग 1000 एकड में कद्दू की खेती कर लाखों रूपये कमा रहे …
Read More »अचानक रात में 3 बजे नींद खुलना गहरा दैवीय शक्ति के संकेत
यदि आप की ऊषाकाल मे अचानक नींद खुलती है। तो इसका मतलब सृष्टि व दिव्यशक्ति चाहती है कि आप उठे और अपने इष्टदेव की आराधना करें। आप परामात्मा का जाप करें क्योंकि काफी शक्तियां आपका इंतेजार कर रही है, जो आपको मिल सकती है हम में से अधिकतर लोगों के साथ ऐसा होता है कि हर दिन रात में अचानक …
Read More »वाळू माफियांसोबत महसूल कर्मचारी-अधिकाऱ्यांचे हितसंबंध : तलवारी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनाबाद गावाजवळील गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर तलवारी आणि लोखंडी रॉड काढून एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुमारे एक तास हा राडा सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियाकडून हायवा जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. …
Read More »संजय राऊत भामटा कुठे दिसला तर कळवा? कोणी केली टीका.. वाचा
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्याविषयी नितेश राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे. दोघांमध्ये रोज वाकयुद्ध सुरु आहे. दरम्यान ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सकाळपासून गायब असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत सापडल्यास जवळच्या पोलीस स्थानकात कळवा, …
Read More »तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नागपूरात दाखल…तेलंगाना के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नागपुर में…Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao in arrived Nagpur
नागपूर : भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते १५ जून रोजी होत आहे. यानिमित्त कार्यकर्ता मेळावा …
Read More »भारतातून लवकरच फेसबुक होणार बंद?कुणी दिला ईशारा
कर्नाटक उच्च न्यायालयाने फेसबुकला चांगलीच तंबी दिली आहे. बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला इशारा दिला आहे. जर फेसबुक राज्य पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर फेसबुकची संपूर्ण भारतातील सेवा बंद करण्याचा विचार करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. काय आहे प्रकरण? सौदी अरेबियामध्ये तुरुंगात असलेल्या भारतीयाशी संबंधित प्रकरणाच्या तपासासंदर्भात न्यायालयाची ही टिप्पणी केली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फेसबुक कर्नाटक …
Read More »अब्दुल सत्तार यांनी केला कृषी उद्योग विकास महामंडळात 150 कोटींचा घोटाळा
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोगस टोळीने अकोल्यात खंडणीसाठी घातलेल्या धाडीची चर्चा सुरूच आहे. असे असतानाच आता महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेल्या 150 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून …
Read More »Easy tips and tricks to clean sipper bottles
There’s no denying that sipper bottles are super simple and convenient to carry anytime, anywhere without worrying about water leeking out of the bottles. This is because of the intrinsic design of the bottles that make life hassle-free, but how often do you clean your sipper bottles? Well, there are several designs of sipper bottles that instantly grab your attention, …
Read More »महाप्रभु भगवान जगन्नाथ की रथयात्रा की महिमा का गुणगान…!!!
उडीसा। यह आश्चर्य चकित करने वाला रहस्य है ब्रह्म पदार्थ का रहस्य। मंदिर में भगवान जगन्नाथ अपने भाई बलभद्र और बहन सुभद्रा के साथ विराजमान हैं। काष्ठ से बनी इन मूर्तियों को प्रत्येक 12 वर्ष में बदला जाता है। ऐसी मान्यता है कि जगन्नाथ पुरी मंदिर के रहस्य में सबसे बड़ा आश्चर्य ब्रह्मा पदार्थ का रहस्य है। उडीसा में भगवान …
Read More »महसूल विभागात बदलीसाठी 5 लाख ते 25 कोटी! मध्यरात्री 60 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या
महसूल विभागातील तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्याचे काम सरकारने केले आहे. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदारांचा समावेश आहे. शासनाच्या विविध विभागांतील बदल्या दिवसाढवळ्या होतात, पण दिवसभर ‘महसूलवाढी’मध्ये व्यस्त असलेल्या महसूल विभागाने पहाटेच्या सुमारास बदल्यांच्या ऑर्डर जारी केल्या. मंत्रालयात झालेल्या या रात्रीच्या खेळाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. सहसचिव माधव वीर यांनी बदल्यासाठी मोठी रक्कम घेतली आहे. …
Read More »
विश्वभारत News Website