Breaking News

विश्व भारत

ऐश्वर्या-अभिषेक घेणार घटस्फोट! सलमान खानची चर्चा

उद्योजक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. या दोघींसोबत अभिषेक बच्चन नव्हता. दोघींच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र, चाहत्यांना थक्क केले. व्हायरल झालेल्या डीओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्या …

Read More »

IPL मध्ये ग्लॅमरस चीअर लीडर्सची निवड कशी होते?कोणत्या सुविधा मिळतात? वाचा…!

इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असे आयपीएलचे वर्णन. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील लहानसहान बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. चीअर लीडर्समुळे या स्पर्धेला ग्लॅमरचा तडका मिळाला. सुंदर आणि ग्लॅमरस चीअर लीडर्समुळे आयपीएलला चारचाँद लागले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चीअर लीडर्स पार …

Read More »

गोंदियाच्या जंगलात पोलीस-नक्षलवादात चकमक : महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा डाव उधळला

पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत टिप्पागड जंगलात रस्त्याच्या कडेलगत नक्षल्यांनी स्फोटके पुरून ठेवली होती. विशेष अभियान पथकाच्या पोलिसांनी नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेली यातील रायफल आणि अन्य साहित्य हुडकून काढली आहेत. तसेच गोंदिया पोलिसांनी 6-7 नक्षलवादाना महाराष्ट्र सीमेत येण्यापासून रोखले. 20 मिनिटे चकमक झाली. पोलिसाचा दबाव बघता सालेकसा तालुक्यातील टेकेझरी जंगलातून नक्षलवादानी पळ काढला. यात कोणीही …

Read More »

केंद्रीय मंत्र्याचा अपघात : कारला दिली ट्रकने धडक

केंद्रीय कायदा व विधी मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांना दुखापत झाल्याचे कळते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Read More »

नारायण राणे आजही चालवितात मटणचा बिझनेस : तरुणांना दिला कानमंत्र

जीवनात लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड द्या, त्यातून प्रगती नक्की होईल. प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम मंत्री नारायण राणे यांनी तरूण उद्योजकांना दिला. नारायण राणे पुण्यातील लोणावळ्यात आयोजित कोळी महासंघाच्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी त्याच्या करीअरमधले अनेक चढ-उताराचे किस्से सांगितले. मटण व्यवसाय …

Read More »

मनसर व पारशिवनी क्षेत्रातील तरुणांचा मनसेत प्रवेश

रामटेक विधानसभा क्षेत्रातील मनसर व पारशिवनी भागातील हजारो तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रखर हिंदूत्व विचाराने प्रेरित होवून आणि रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वाखाली तथा पारशिवनी तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या प्रयत्नाने मनसर तसेच पारशिवनी येथील असंख्य तरूणांनी मनसेत प्रवेश केला. उपस्थित मान्यवर… सदर कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

पावसामुळे 150 घरांची पडझड : अमरावतीत सर्वाधिक, नागपूर-वर्धेतही नुकसान

नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्‍ह्यात शुक्रवारी रात्री वादळी पावसाने थैमान घातले. दोन व्‍यक्‍तीचा वीज पडून मृत्‍यू झाला, तर अमरावती जिल्ह्यात सुमारे 112 घरांची पडझड झाली. नागपूर जिल्ह्यात 25 हून अधिक आणि वर्धा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. काही भागात गारपिटीने शेत पिकांचे नुकसान झाले. जिल्‍हा प्रशासनाच्‍या नजर अंदाजानुसार जिल्‍ह्यात एकूण 522 हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली असून गहू, कांदा, …

Read More »

अजित पवार पुणे, मुंबईत?राष्ट्रवादीचे सात आमदार ‘नॉट रिचेबल’

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अजित पवार सकाळी पुण्यात होते. अजित पवार यांनी पुण्यातले कार्यक्रम रद्द केले आणि तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत अशा चर्चा आहेत. मुंबईच्या शासकीय निवास्थानी अजित पवार असल्याची माहिती आहे. मात्र, अजूनतरी कोणताही …

Read More »

65 अधिकाऱ्यांचा रेल्वेत विनातिकीट प्रवास : ‘वंदे भारत’मध्ये बिलासपूर ते नागपूर दरम्यानची कारवाई

बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु झाली. या एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात …

Read More »

फडणवीस ने उठाए हिंदुत्व पर सवाल, पूछा-क्या राहुल गांधी ने कभी बालासाहाब को श्रद्धांजलि दी?

✍️टेकचंद सनोडिया/प्रतिनिधी महाराष्ट्र में वीर सावरकर गौरव यात्रा निकाल रहे DCM देवेंद्र फडणवीस ने उद्धव ठाकरे पर सवाल उठाए. उन्होंने ठाकरे से पूछा, उद्धव जी आप राजीव गांधी की पुण्यतिथि पर उन्हें श्रद्धांजलि देते हैं. क्या सोनिया गांधी या राहुल ने कभी बालासाहेब ठाकरे को श्रद्धांजलि दी है या सम्मान दिखाने के लिए एक बार ट्वीट भी किया है? जिसे …

Read More »